छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-दुर्गांचे पावित्र्य राखण्यासाठी भाजपकडून दक्षता समिती स्थापन !

गड-दुर्गांकडे सर्व द्रुष्टीने दुर्लक्ष करणारे पुरातत्व विभागातील अधिकारी कठोर शिक्षेस पात्र आहेत !

गडांवरील अवैध थडगी आणि प्रार्थनास्थळे हटवून ‘लँड जिहाद’ रोखा ! – शिवप्रेमींची मागणी

‘#SaveForts_OpposeLandJihad’ अशी मागणी का करावी लागते ? सरकार स्वतःहून अशा अवैध बांधकामांवर कारवाई का करत नाही ?

अमरावती येथे पुतळे बसवण्यावरून राजकारण : शहरासह दर्यापूर येथे तणाव !

शहरातील राजापेठ उड्डाणपुलावर अनधिकृतरित्या बसवलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा महापालिका प्रशासनाने काढल्याने तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याचे पडसाद जिल्ह्यातील दर्यापूर गावातही उमटले आहेत.

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी हिंदु जनजागृती समिती, विजयदुर्ग ग्रामविकास समिती आणि पुरातत्व खात्याचे अधिकारी यांच्याशी सविस्तर चर्चा करणार ! – के. मंजुलक्ष्मी, जिल्हाधिकारी

जिल्हाधिकाऱ्यांनी विजयदुर्ग किल्ल्याची पहाणी केली त्यावेळी झालेल्या चर्चेचा वृत्तांत ….

रायगडावरील अवैध बांधकाम आणि रंगरंगोटी तात्काळ हटवून नवीन बांधकामास पायबंद घालावा !

सत्य इतिहास पालटून हिंदूंचे खच्चीकरण करण्याचे आणि समवेत भूमी जिहाद करून हिंदूंचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र संपवण्यासाठी समस्त शिवप्रेमींनी संघटित होऊन पुढाकार घ्यावा !

विजयदुर्ग किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासनाने प्रशासनाला त्वरित आदेश द्यावेत !

छत्रपती शिवरायांच्या राज्यात त्यांच्याशी निगडीत वारसास्थळांच्या संवर्धनाची मागणी करावी लागणे प्रशासनाला लज्जास्पद !

विजयदुर्ग किल्ल्याचे संरक्षण आणि संवर्धन व्हावे, यांसाठी स्थानिक ग्रामस्थांची निदर्शने

विजयदुर्ग ग्रामविकास मंडळाचे अध्यक्ष अविनाश गोखले, मुख्य सल्लागार राजेंद्र परुळेकर, विजयदुर्ग गावचे सरपंच प्रसाद देवधर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. ग्रामस्थांनी किल्ला संवर्धनाविषयीच्या मागण्यांचे फलक हाती घेतले होते.

अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले !

मुंबईलगत असलेल्‍या अरबी समुद्रात उभारण्‍यात येणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या आंतरराष्‍ट्रीय स्‍मारकाचे काम न्‍यायालयीन प्रक्रियेमुळे रखडले आहे. न्‍यायालयाने स्‍मारकाच्‍या बांधकामाला स्‍थगिती दिली आहे.

विजयदुर्ग किल्ल्याचे संवर्धन होण्यासाठी त्वरित आदेश देण्याची हिंदु जनजागृती समितीची महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्री यांच्याकडे मागणी

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाची साक्ष देणारा विजयदुर्ग हा एक किल्ला आहे. दुर्दैवाने किल्ल्याची स्थिती अत्यंत दयनीय झाली असून याचे संवर्धन होणे आवश्यक आहे.

विशाळगडावर मद्याच्या बाटल्यांचा ढिग आणि मोठ्या प्रमाणात प्लास्टिक कचरा

इतका कचरा गोळा होईपर्यंत पुरातत्व विभाग आणि प्रशासन काय करत होते ? पुरातत्व विभाग पांढरा हत्ती बनला असून तो गडकोटांकडे दुर्लक्ष करत असल्याने शेवटी हे कार्य गडकोटप्रेमी आणि शिवभक्तांना करावे लागत आहे, हे पुरातत्व खात्यासाठी लज्जास्पद !