शिवजयंती साजरी करण्यासाठी शासनाची नियमावली घोषित !

१९ फेब्रुवारीला असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीसाठी शिवज्योत आणि जन्मोत्सव कार्यक्रम यांसाठी विशेष गोष्ट म्हणून अनुमती देण्याची मागणी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी केली होती.

जत (जिल्हा सांगली) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा ! – डॉ. अभिजित चौधरी, जिल्हाधिकारी

जत येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापनेसाठी समितीने परिपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असे आवाहन सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यावरून केंजळ (जिल्हा सातारा) ग्रामस्थ आणि पोलीस प्रशासन आमने-सामने !

रितसर अनुमती घेऊन पुतळा स्थापन करण्याविषयी पोलिसांनी विनंती केली; मात्र पुतळा हलवणार नाही, अशी भूमिका घेत केंजळ येथील युवक आणि ग्रामस्थ आमने-सामने आले. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

‘व्हॅलेंटाइन डे’ साजरा करण्यापेक्षा लहान वयात स्वराज्याची शपथ घेणार्‍या छत्रपती शिवरायांचा आदर्श ठेवा ! – सद्गुरु (सुश्री (कु.)) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

१४ फेब्रुवारी या दिवशी असलेल्या ‘व्हॅलेंटाइन डे’च्या दिवशी होणारे अपप्रकार थांबावेत, यासाठी प्रबोधनपर ‘ऑनलाईन’ व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.

तथाकथित पुरोगामी यांच्या दांभिक प्रसारामुळे खरा इतिहास दडपला जात आहे ! – किरण नाकती, शिवसेना उपविभागप्रमुख, ठाणे

अनेक गड-दुर्ग यांवर धर्मांधांनी थडगी अथवा मजार बांधून ताबा मिळवला आहे. गड-दुर्ग यांवरील अतिक्रमणे रोखण्यासाठी आपण कृतिशील व्हायला हवे.

अमरावती येथे महापालिका आयुक्तांवर महिलांनी केली शाईफेक !

राजापेठ उड्डाणपुलावर १२ जानेवारी या दिवशी येथील आमदार रवी राणा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला होता; मात्र हा पुतळा महापालिका आयुक्तांनी १६ जानेवारी या दिवशी मध्यरात्री काढून टाकला.

जत (जिल्हा सांगली) येथील शिवाजी चौकात प्रशासनाचा विरोध असला, तरी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवणारच ! – विलासराव जगताप, माजी आमदार, भाजप

छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा महाराष्ट्रातील एका जिल्ह्यात बसवण्यासाठी विरोध होणे दुर्दैवी !

सातारा येथील ‘शिवसमर्थ शिल्प’ बंदिस्त !

छत्रपती शिवाजी महाराज यांच्या महाराष्ट्रात त्यांचे शिल्प बंदिस्त असणे याहून दुसरे दुर्दैव कोणते ? 

संभाजीनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या उद्घाटनावरून राजकारण !

१० फेब्रुवारीला पुतळ्याचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचे नियोजन महापालिका करत आहे, तर पुतळ्याचे उद्घाटन छत्रपती शिवरायांच्या वंशजांच्या हस्ते १९ फेब्रुवारी या दिवशी केले जावे, अशी भूमिका मराठा क्रांती मोर्चाने घेतली आहे.

युवकांनी स्वतःमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांप्रमाणे क्षात्रतेज आणि ब्राह्मतेज जागृत करणे आवश्यक ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती

हिंदु युवकांनी आज भारताला हिंदु राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी प्रयत्न करण्याचे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवायला हवे. हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व युवकांनी शक्तीसमवेत भक्ती (साधना) करायला हवी.