गौरवशाली हिंदुस्थान निर्माण करण्यासाठी शिवरायांनी सांगितलेल्या विचारानुसारच मार्गक्रमण करणे आवश्यक ! – डॉ. पांडुरंग बलकवडे, ज्येष्ठ इतिहास संशोधक

या प्रसंगी लेखक श्री. मिलिंद तानवडे मुखपृष्ठाविषयी बोलतांना म्हणाले, ‘‘पू. भिडेगुरुजींचे गुण, ऋषितुल्य जीवन सर्वांना अनुभवता यावे, हा उद्देश ग्रंथ लिहिण्यामागे आहे.’’

शिवछत्रपतींच्या रायगड जिल्ह्यातील असंरक्षित गडांकडे प्रशासनाचे दुर्लक्ष !

सह्याद्री प्रतिष्ठान ही गेली १४ वर्षे महाराष्ट्रातील गड-दुर्ग संवर्धनाचे कार्य करत आहे. या संस्थेने विविध गडांवर स्वखर्च आणि लोकवर्गणी यातून संवर्धनाचे काम केले आहे.

रायगडावर ५ आणि ६ एप्रिलला शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम !

६ एप्रिलला रायगडावर प्रातःकाळी ५ वाजता श्री जगदीश्‍वर पूजा, सकाळी ६ वाजता श्री हनुमान जन्मोत्सव आणि सकाळी ८ वाजता श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात येईल.

आसाममध्ये ६०० मदरसे बंद केले आणि सर्वच बंद करण्याचा मानस !

जर आसामचे मुख्यमंत्री असे करू शकतात, तर अन्य राज्यांतील मुख्यमंत्री का करू शकत नाहीत ?

शेवगाव येथे छत्रपती शिवरायांविषयी लिखाणातून जातीय तेढ निर्माण केल्‍याप्रकरणी २ धर्मांधांना अटक !

धर्मांधांना छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍याविषयी वावडे आणि औरंगजेब अन् अन्‍य मोगल आक्रमक यांच्‍याविषयी वाटणारी जवळीक धोकादायक आहे. अशांवर कठोर कारवाई करणे आवश्‍यक आहे !

‘विजयदुर्ग’च्या दुरवस्थेविषयी जिल्हाधिकार्‍यांनी कार्यवाही करावी ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

विजयदुर्ग ऐतिहासिक दुर्गाच्या माहितीचा पाठ्यपुस्तकात समावेश करण्याविषयी अभ्यास करून निर्णय घेऊ ! – दीपक केसरकर, शालेय शिक्षणमंत्री

अमरावती येथील शिवजयंती शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचा सहभाग !

जिल्ह्यातील श्री छत्रपती शिवाजी महाराज समितीच्या वतीने गेल्या १७ वर्षांपासून शिवजयंतीच्या निमित्ताने प्रतिवर्षी विविध उपक्रम राबवून शोभायात्रा काढण्यात येते. यंदाची शोभायात्रा छत्रपती शिवाजी महाराजांची पालखी आणि मूर्ती यांचे पूजन अन् महाआरती करून काढण्यात आली.

ब्राह्मणवाडा थडी (जिल्हा अमरावती) येथे शिवजयंती महोत्सव उत्साहात साजरा !

जिल्ह्यातील ब्राह्मणवाडा थडी या गावातील श्री छत्रपती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष आणि हिंदु जनजागृती समितीचे हितचिंतक श्री. आकाश दाभाडे यांनी गावात जागृती होण्याच्या उद्देशाने ‘शिवव्याख्याना’चे आयोजन केले.

हिंदु म्हणून एकत्र या अन् भगव्याची ताकद जगाला दाखवा !  

छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला कस जगावे ? हे शिकवले, तर छत्रपती संभाजी महाराजांनी कसे मरावे ? हे शिकवले. हेच राजे आपले आदर्श आहेत.