महाराष्ट्रात साधू-संतांच्या संरक्षणासाठी नवीन कडक कायदा बनवा ! – श्री श्री श्री १००८ महंत योगी भाईनाथ महाराज, मठाधीश, श्री कालभैरव मठ, मुंबई
आमच्या सनातन परंपरेला हात लावाल, तर नष्ट व्हाल ! – आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीप्रमुख, मुंबई
आमच्या सनातन परंपरेला हात लावाल, तर नष्ट व्हाल ! – आचार्य तुषार भोसले, भाजप आध्यात्मिक आघाडीप्रमुख, मुंबई
‘साधू-संतांचा देश असलेल्या भारतात जाणीवपूर्वक साधू-संतांना लक्ष्य केले जात आहे का ?’, याचे अन्वेषण करावे, अशा मागणीचे निवेदन बजरंग दलाच्या वतीने देण्यात आले.
शहराचे प्रथम नागरिकच असुरक्षित असतील, तर सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा विचारच न केलेला बरा !
मशिदीच्या प्रवेशद्वारावर अज्ञातांनी भगव्या रंगामध्ये ‘जय श्रीराम’ लिहिल्यानंतर मोठ्या प्रमाणात मुसलमान गोळा झाले.
कॅनडाच्या सस्केचेवान प्रांतात जवळपास १३ ठिकाणी चाकूचा वापर करून करण्यात आलेल्या आक्रमणामध्ये १० जण ठार, तर जवळपास १५ जण घायाळ झाले आहेत. या प्रकरणी डेमियन सँडरसन (वय ३१ वर्षे) आणि माइल्स सँडरसन (वय ३० वर्षे) या आक्रमणकर्त्यांचा पोलीस शोध घेत आहेत.
भारत सरकारने केवळ भारतातीलच नव्हे, तर जगभरातील विविध आतंकवादी संघटनांचे तळ उद्ध्वस्त करण्यासाठी मोहीम हाती घ्यावी, असेच राष्ट्रप्रेमींना वाटते !
कारागृहातच असे आक्रमण होत असेल, तर राज्यातील अन्य ठिकाणच्या कायदा-सुव्यवस्थेचा विचारच न केलेला बरा !
एकीकडे बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना ‘हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये’ असे म्हणतात; मात्र दुसरीकडे त्यांचे मात्र रक्षण करत नाहीत, असे भारताने हसीना यांना खडसवायला हवे !
जिहादी आतंकवादाने संपूर्ण जग त्रस्त आहे ! याविरोधात आता संपूर्ण जगाने संघटित होऊन जिहादी मानसिकता नष्ट करण्यासाठी युद्धस्तरावर प्रयत्न केले पाहिजेत !
वारंवार आक्रमणांच्या धमक्या ऐकत रहाण्यापेक्षा पाकिस्तानातील आतंकवादच समूळ नष्ट करायला हवा !