बरेली (उत्तरप्रदेश) येथे ४ धर्मांध मुसलमानांकडून एका १२ वर्षीय हिंदु मुलीवर सामूहिक बलात्कार

अशा धर्मांध बलात्कार्‍यांना शरीयत कायद्यानुसार कठोर शिक्षा देण्याची मागणी कुणी केल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

बांगलादेशातील हिंदूंवरील मुसलमानांच्या अत्याचारांविषयी जग गप्प का ? – गीर्ट विल्डर्स

असा प्रश्‍न भारतातील एकही राजकारणी विचारत नाही. असे राजकारणी भारतात हिंदूंवर आक्रमणे झाल्यावरही निष्क्रीय रहातात, हे लक्षात घ्या !

कामरानने ‘राजू’ बनून केला लव्ह जिहाद, हिंदु युवती गर्भवती राहिल्यावर धर्मांतर करण्यास केले बाध्य !

उत्तरप्रदेशातील लव्ह जिहादच्या घटना रोखण्यासाठी सरकारने लव्ह जिहादविरोधी कायद्यात जिहाद्यांना जन्मठेपेची शिक्षा देण्याची तरतूद करावी, असेच हिंदूंना वाटते !

भरतपूर (राजस्थान) येथील पुजार्‍याला मंदिर सोडून न गेल्यास शिरच्छेद करण्याची धमकी

एम्.एस्.जे. महाविद्यालयाच्या परिसरात असणार्‍या मंदिरातील पुजार्‍याला १० दिवसांत मंदिर सोडून न गेल्यास त्यांचा कन्हैयालाल यांच्याप्रमाणे शिरच्छेद करण्यात येईल, अशी धमकी पत्राद्वारे देण्यात आली आहे.

बांगलादेशात अल्पवयीन हिंदु मुलीचे अपहरण

बांगलादेशच्या नेत्रकोना जिल्ह्यातील कलामाकांडा उपजिल्हामधील महंमद जेवेल मिया नावाच्या मुसलमान व्यक्तीने एका १६ वर्षीय हिंदु मुलीचे बलपूर्वक  अपहरण केले. या प्रकरणी जवळच्या पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

(म्हणे) ‘नसरूद्दीनला अंडे लागले !’

मुळात हिंदूंच्या वरातीवर धर्मांधांनी अंडी फेकणे, हे गंभीर असून त्या विरोधात कृती करण्याऐवजी ‘एका मुसलमानाला अंडे लागले’, असे म्हणणे म्हणजे धर्मांधांना पाठीशी घालण्यासारखेच नव्हे का ?

हिंदूंनी स्वसंरक्षणासाठी परवाना असलेली शस्त्रे बाळगावीत ! – विश्‍व हिंदु परिषद

भारताची अखंडता, सहिष्णुता, सार्वभौमत्व, हिंदु देवी-देवता, धार्मिक श्रद्धा यांवर सातत्याने होत असलेल्या आक्रमणांना आता पूर्णविराम देण्याची आवश्यकता आहे.

गेल्या आठवड्यात धर्मांधांनी हिंदूंवर अत्याचार केल्याच्या, उद्दामपणाच्या आणि देशविघातक कृतींच्या संदर्भातील थोडक्यात काही प्रमुख घडामोडी !

धर्मांधांची आक्रमकता !

जिहाद्यांपासून हिंदूंचे रक्षण करण्यासाठी विहिंपकडून ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

जिहाद्यांना पोलिसांचा धाक वाटत नसल्याने आता हिंदूंच्या साहाय्यासाठी हिंदु संघटनांना पुढाकार घ्यावा लागत आहे, हे पोलिसांना लज्जास्पद !

पोलीस आयुक्तांनी अमरावती शहरातील आतंकवाद्यांची पाळेमुळे उपटली असती, तर उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते ! – कपिल मिश्रा, भाजप नेते

उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांना ‘हिंदु इकोसिस्टिम’ संस्थेकडून ३० लाखांचे साहाय्य !