उदयपूर (राजस्थान) येथे मुसलमानांकडून हिंदु व्यक्तीचा शिरच्छेद

काँग्रेसच्या राज्यात हिंदू असुरक्षित ! काँग्रेसचे राज्य म्हणजे पाकिस्तानी राजवटच ! जमावाकडून मुसलमानांची हत्या झाल्यास हिंदूंना असहिष्णु ठरवणारे निधर्मीवादी आणि पुरो(अधो)गामी आता कुठे आहेत ?

भारतातील हिंदूंचे रक्षण करू न शकणारे केंद्रीय प्रशासन विदेशांतील हिंदूंच्‍या रक्षणाचा विचार कधी करील का ?

‘कॅनडामधील मिसिसागा शहरामधील स्‍ट्रीट्‍सविले पार्कमध्‍ये एका ४५ वर्षीय हिंदूने एक लहान सामाजिक कार्यक्रम आयोजित केला होता. त्‍यामुळे दोघा किशोरवयीन मुलांनी या हिंदूला, तसेच त्‍याची पत्नी आणि २ मुले यांना मारहाण केली.

‘हलाल जिहाद’, ‘लव्ह जिहाद’, ‘थूंक जिहाद’ अशा विविध जिहादच्या माध्यमांतून हिंदूंवर आक्रमण ! – सौ. राजश्री तिवारी, हिंदु जनजागृती समिती

विविध प्रकारच्या जिहादची भयावहता लक्षात घेऊन हिंदूंनी संघटितपणे, तसेच स्वधर्मपालनाद्वारे त्याचा प्रतिकार करणे आवश्यक !

शांततेची परिभाषा काय ?

भारतात अनंत अडचणी, समस्या यांच्याशी झुंज देत समाधान मानणारी आणि शांततेत जीवन व्यतीत करणारी लाखो कुटुंबे आहेत. राष्ट्रीय स्तरावर विचार केल्यास जिहादी, मिशनरी आणि साम्यवादी, तसेच हिंदुविरोधी यांची अभद्र युती भारताची शांतता भंग करत आहेत. ही शांतता पुनर्प्रस्थापित करण्यासाठी हिंदु राष्ट्र हेच उत्तर आहे !

गोवा क्रांतीदिनी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय !

गोमंतकीय हिंदूंच्या अस्मितेचे ‘हातकातरो खांब’ हे एक प्रतीक आहे. त्याच्या संवर्धनासाठी ‘हातकातरो खांब संवर्धन समिती’ स्थापन करण्याचा निर्णय उपस्थित हिंदुत्वनिष्ठांनी गोवा क्रांतीदिनाच्या निमित्ताने घेतला आहे.

VIDEO : जुने गोवे येथील ५०० वर्षे जुने चर्च संरक्षित; परंतु १२ व्या शतकातील खांबाकडे दुर्लक्ष ! – श्री. रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

या खांबाचे चांगल्या प्रकारे संवर्धन व्हावे, त्या ठिकाणी माहिती देणारा फलक लिहून पुढील पिढीला हा इतिहास कळावा, यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.

देशातील वाढती इस्लामिक जिहादी कट्टरता आणि हिंसाचार यांच्या विरोधात कारवाई करा !

नुकतेच नूपुर शर्मा आणि नवीन जिंदाल यांच्या वक्तव्यावरून गेल्या २ शुक्रवारी जुम्म्याच्या नमाजानंतर मशिदीमधून आक्रमण करण्यात आले. हिंदूंची घरे, दुकाने आणि वाहने जाळण्यात आली. सरकारी मालमत्ता आणि मंदिरे यांचीही मोठ्या प्रमाणात हानी झाली.

पाकिस्तानात दोन हिंदु बहिणींवर मुसलमान तरुणांकडून बलात्कार

पाकिस्तानातील असुरक्षित हिंदूंना जगात कुणीही वाली नाही, हे हिंदूंना लज्जास्पद !

३२ वर्षांनंतरही हत्यासत्र आणि विस्थापन चालूच; काश्मिरी हिंदूंना न्याय कधी मिळणार ? – श्री. राहुल कौल, राष्ट्रीय अध्यक्ष, यूथ फॉर पनून कश्मीर

कलम ३७० हटवल्यावरही काश्मीरला हिंदुविहीन करून १०० टक्के इस्लामिक राज्य बनवण्याचे प्रयत्न चालू आहेत. काश्मिरी हिंदूंच्या हत्या हा त्यांचा वंशसंहार आहे, हे सरकारने मान्य केले पाहिजे.

अधिवेशनस्थळी लावलेले बंगाली हिंदूंवरील अत्याचारांविषयीचे प्रदर्शन पाहून हिंदुत्वनिष्ठांचे डोळे पाणावले !

‘बंगाली हिंदूंवर झालेले अत्याचार लोकांसमोर आणणारे हे पहिलेच प्रदर्शन आहे’, असे ‘पश्चिमबंगेर जन्य’ या संघटनेने सांगितले. हे प्रदर्शन पाहून अनेक हिंदुत्वनिष्ठांच्या डोळ्यांत पाणी आले.