Indian Army Chief On Border Situation : उत्तर सीमेवरील परिस्थिती संवेदनशील असली, तरी नियंत्रणात ! – सैन्यदल प्रमुख उपेंद्र द्विवेदी

या वेळी त्यांनी देशाच्या सर्व सीमेवरील सुरक्षेविषयी माहिती दिली. त्यांनी चीन आणि म्यानमार सीमा, तसेच मणीपूर येथील हिंसाचार संदर्भात माहिती दिली.

Zelensky’s Proposal To North Korea : रशियाने युक्रेनच्या सैनिकांना सोडावे, मग आम्ही तुमचे सैनिक परत करू !

युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेंस्की यांचा उत्तर कोरियाला प्रस्ताव

Nigeria Air Strike By Mistake : नायजेरियात हवाईदलाने चुकून स्थानिक लोकांवर केलेल्या आक्रमणात १६ जण ठार !

याविषयीच्या एका वृत्तानुसार सैन्यदलाच्या वैमानिकाने चुकून स्थानिक लोकांच्या संरक्षणदलाला गुन्हेगारी टोळी समजून हे आक्रमण केले.

बांगलादेशी सैनिकांनी भारतीय सैनिकांशी वाद घातल्यावर गावकरी कोयते, दंडुके घेऊन पोचल्याने बांगलादेशी सैनिक पळाले !

बांगलादेशी सैन्याची क्षमता भारतासमोर नगण्य असतांनाही अशा प्रकारे भारतीय सैन्याला डिवचण्याचा प्रयत्न का केला जात आहे, हे लक्षात घेता भारताने आता आक्रमक होणे अत्यंत आवश्यक झाले आहे !

Naxal blast : छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात ८ सैनिकांना वीरमरण

नक्षलग्रस्त भागात तपासणी करून चारचाकी वाहनातून परत येत असतांना रस्त्याच्या खाली लपसून ठेवलेल्या बाँबच्या झालेल्या स्फोटात ८ सैनिकांना वीरमरण आले.

Israel – Hamas Talks In Qatar : ओलिसांच्या सुटकेवरून इस्रायल-हमास यांच्यात कतारमध्ये चर्चा चालू !

अमेरिका, कतार आणि इजिप्त यांच्याकडून मध्यस्थी

बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने घडवलेल्या स्फोटात पाकचे ६ सैनिक ठार

पाकिस्तान भारतात जे घडवून आणतो, तेच त्याच्या देशातही घडत आहे ! दुसर्‍याचे वाईट करणार्‍याचे कधी चांगले होत नसते, हे पाकने लक्षात ठेवावे !

Chhattisgarh Bastar Naxalites Encounter : बस्तर (छत्तीसगड) येथे ४ नक्षलवादी ठार, तर एका सैनिकाला वीरमरण  

छत्तीसगडमधील नारायणपूर-दांतेवाडा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या दक्षिण अबुजमार जंगलामध्ये ही चकमक उडाली.

Pak Journalist Najam Sethi : पाकिस्तान बांगलादेशाच्या सैन्याच्या माध्यमातून भारतात कारवाया घडवून आणू शकतो !

जे सर्वांना वाटते, तेच पाकच्या पत्रकाराने उघडपणे सांगितले. यातून बांगलादेशातील स्थितीची भारताला कशी हानी होत आहे, हे लक्षात येते ! भारत अद्यापही या प्रकरणी निष्क्रीय रहात आहे, हे अनाकलनीयच होय !

राष्‍ट्र-धर्माचे अविरत रक्षण करणारे श्री गुरु गोविंदसिंह !

गुरुजींनी आदेश दिला, ‘आता आदिग्रंथच गुरुस्‍थानावर विराजमान होईल आणि तो ‘गुरुग्रंथ साहिब’ असा संबोधला जाईल.’ नंतर त्‍यांनी एका कनातीच्‍या मागे चिता रचली.