बांगलादेशी सैनिकांनी भारतीय सैनिकांशी वाद घातल्यावर गावकरी कोयते, दंडुके घेऊन पोचल्याने बांगलादेशी सैनिक पळाले !
बांगलादेशी सैन्याची क्षमता भारतासमोर नगण्य असतांनाही अशा प्रकारे भारतीय सैन्याला डिवचण्याचा प्रयत्न का केला जात आहे, हे लक्षात घेता भारताने आता आक्रमक होणे अत्यंत आवश्यक झाले आहे !