JaiShriRam India China Border : भारत-चीन सीमेवर दोन्ही देशांच्या सैनिकांनी दिल्या ‘जय श्रीराम’च्या घोषणा !
व्हिडिओमध्ये भारत आणि चीन यांचे सैनिक ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देतांना दिसत आहेत.
व्हिडिओमध्ये भारत आणि चीन यांचे सैनिक ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देतांना दिसत आहेत.
अमेरिका, दक्षिण कोरिया आणि जपान यांच्या नुकत्याच झालेल्या संयुक्त सैनिकी कवायतीला प्रत्युत्तर म्हणून ही चाचणी करण्यात आल्याचे उत्तर कोरियाने सांगितले.
चाचेगिरीची आक्रमणे सोमालियाच्या किनार्यापासून अनुमाने २ सहस्र कि.मी.वर झाली आहेत. या वर्षाच्या आरंभीला अचानक जहाजांवर आक्रमणे वाढल्याचे पहायला मिळाले.
भारत आणि मालदीव यांच्यातील तणावाचे प्रकरण
राजौरी येथील नौशेरा भागातील भारत-पाक सीमेवर १८ जानेवारीच्या सकाळी साडेदहा वाजता भूसुरुंगाचा स्फोट झाला. यात एक सैनिक मारला गेला, तर दोन जण घायाळ झाले.
युद्धाचे नेतृत्व करणार्या देवीदिन पांडे यांना त्यांच्याच अंगरक्षकाने वीट फेकून मारली आणि घायाळ केले. ही संधी साधून मीर बांकीने देवीदिन पांडे यांच्या छातीत गोळी घातली.
अशा जीवघेण्या वस्तूवर खरेतर भारतभरात बंदी घातली पाहिजे. सरकारने यासाठी कायदा केला पाहिजे !
भारतासमवेत झालेल्या १०० हून अधिक द्विपक्षीय करारांचाही आढावा घेतला जाणार असल्याचे सुतोवाच !
भारताच्या उत्तरेतील सीमेवरील स्थिती स्थिर असली, तर संवेदनशील आहे. आमच्याकडे पुरेशी क्षमता असून आम्ही सातत्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानात वाढ करत आहोत.
चीन स्वतःला कितीही आधुनिक म्हणवून घेत असला, तरी त्याची उत्पादने किती निकृष्ट दर्जाची असतात, हे वारंवार जगापुढे येत आहे !