साधनेत आल्यावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे आनंद अनुभवायला मिळाल्याबद्दल साधिकेने व्यक्त केलेली कृतज्ञता !

मी दीड वर्षाची असतांना विहिरीत पडले होते. तेव्हा देवाने जणू मला पाण्यावर धरून ठेवले होते. तेव्हा माझे वजन १२ – १३ किलो होते, तरीही मी पाण्यात बुडाले नाही. ही माझ्यावरील श्री गुरूंची सर्वांत मोठी कृपा आहे.

गुरुराया, मनातल्या मनात मी तुझ्या समीप रहातो ।

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात सेवा करणारे श्री. सागर निंबाळकर यांना कवीवर्य सुरेश भट यांच्या एका कवितेवरून सुचलेली आध्यात्मिक कविता येथे देत आहोत.

साधकांची कला आध्यात्मिक स्तरावर सादर होण्यासाठी साधकांकडून प्रयत्न करून घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘गुरु शिष्याला घडवण्यासाठी त्याच्या चुकाही दाखवतात आणि नंतर त्याच्यावर प्रेमही करतात’, याची मला प्रचीती आली.

स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे पिंपळखुटे (जिल्हा पुणे) येथील श्री. अविनाश तानाजी गराडे यांना स्वतःत जाणवलेले पालट !

साधनेमध्ये आल्यावर माझ्यामध्ये गुरुकृपेने (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या कृपेने) पालट झाले. मला लागलेली व्यसने पूर्णपणे बंद झाली. ‘नामजप केल्यामुळे माझ्यात देवाप्रती प्रेमभाव आणि भक्तीभाव वाढत आहे’, असे मला वाटते.

रथोत्सवानिमित्त परात्पर गुरु डॉ. आठवले रथात बसले असल्याचे कळल्यावर श्री. आकाश श्रीराम यांना आनंद होऊन कृतज्ञता वाटणे 

‘२२.५.२०२२ या दिवशी दिंडी चालू झाली. मला पुष्कळ वेळ ठाऊक नव्हते की, परात्पर गुरु डॉ. आठवले दिंडीतील रथात येऊन बसले आहेत;

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भाविकांचा भाव आणि त्यांची आवश्यकता यांनुसार श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या विविध कुंडलिनी नाड्या विविध वेळी जागृत होतात.

उरण (जिल्हा रायगड) येथील श्री. राजेश पाटील यांना सेवा करतांना जाणवलेली सूत्रे

‘हिंदु राष्ट्र-जागृती’ सभा किंवा ‘हिंदु एकता दिंडी’ अशा उपक्रमांच्या वेळी अल्प वेळ झोप मिळूनही दिवसभर पुष्कळ उत्साह आणि आनंदी वाटणे

अयोध्येत प्राणप्रतिष्ठा केलेल्या श्री रामलल्लाच्या मूर्तीची निर्मिती केलेले मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

भगवंताशी अंशात्मकरित्या एकरूप झाल्यामुळे श्री रामलल्लाचे शिल्प घडवत असतांना मूर्तीकार श्री. अरुण योगीराज यांनी काही क्षण सायुज्य मुक्तीची अनुभूती घेतली.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने लांजा, जिल्हा रत्नागिरी येथील पू. (श्रीमती) माया गोखले (वय ७९ वर्षे) यांना झालेले लाभ !

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी मला सांगितले, ‘‘तुमच्यावर (त्रासदायक शक्तींचे) आवरण आले आहे. तुम्ही सतत आवरण काढा.’’मी त्याप्रमाणे केल्यानंतर माझा त्रास ९५ टक्के इतक्या प्रमाणात न्यून झाला आहे.