पंजाबमध्ये श्री चिंतपूर्णी देवीविषयी आक्षेपार्ह लिखाण करणार्या शीख संपादकांना अटक करण्यास पोलिसांची टाळाटाळ !
पंजाबमध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने त्यांच्या लेखी हिंदूंच्या धार्मिक भावनांना शून्य किंमत असल्याने संपादकांवर कारवाई होत नाही. याउलट अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांचा अवमान झाला असता, तर कुणी तक्रार न करताच कारवाई करण्यात आली असती, हे लक्षात घ्या !