वेब सिरीजवर सरकारने नियंत्रण ठेवून त्‍यासाठी ‘सेन्‍सॉर बोर्ड’ लागू करावा ! – सतीश कल्‍याणकर, माजी सदस्‍य, केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळ

आज वेब सिरीजमधून हिंसेला प्रोत्‍साहन दिले जात आहे. वेब सिरीजच्‍या विरोधात सरकार जोपर्यंत ठोस पावले उचलत नाही, तोपर्यंत आमचा लढा चालूच राहील.

सावंतवाडी येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आदर्श होलिकोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा

होळी म्हणजे दुष्ट प्रवृत्ती आणि अमंगल विचार यांचा नाश करून सत्प्रवृृत्तीचा मार्ग दाखवणारा उत्सव. वृक्षरूपी समिधा अग्नीत अर्पण करून त्या माध्यमातून वातावरणाची शुद्धी करणे हा उदात्त भाव होळी साजरी करण्यामागे आहे.

कोल्हापूर येथील कणेरी मठ ‘पंचमहाभूत लोकोत्सव’ या उपक्रमातून पंचमहाभूतांविषयी जनजागृती करत असणे आणि अशीच जागृती सनातन संस्था तिच्या ‘भक्तीसत्संगां’तून साधकांमध्ये करत असणे 

सध्या पचमहाभूतांचे महत्त्व लोकांपर्यंत पोचवणे किती महत्त्वाचे आहे ! संतांनाच हे कळू शकते. पंचमहाभूतांचे जीवनातील महत्त्व, तसेच त्यांतील देवत्व ओळखून मानवाने त्यांचा आदर केला पाहिजे, तरच त्यांचा सर्वांगीण उत्कर्ष होऊ शकतो !

सातारा पोलीस दलाच्या वतीने ‘उंच भरारी योजने’चा शुभारंभ !

जिल्ह्यातील बाल गुन्हेगारांना गुन्हेगारीपासून परावृत्त करण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने ‘उंच भरारी योजने’चा शुभारंभ करण्यात आला आहे. ही योजना १५ ते २५ वयोगटांसाठी राबवली जाणार आहे.

बाल गुन्‍हेगारी रोखण्‍यासाठी सातारा जिल्‍हा पोलिसांकडून ‘उंच भरारी’ योजना उपक्रम !

ही योजना १५ ते २५ वर्षे वयोगटासाठी राबवली जाणार आहे. यात १४९ युवक-युवतींना सहभागी करून घेण्‍यात आले असून ‘कौशल्‍य विकास योजने’च्‍या अंतर्गत त्‍यांना रोजगारही दिला जाईल.

सरकारीकरण झालेल्‍या मंदिरांच्‍या संचालनासाठी भक्‍तांचे ‘हिंदु मंडळ’ स्‍थापन करा ! – महंत श्री सुधीरदासजी महाराज, श्री काळाराम मंदिर

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने आयोजित ‘मशिदींसाठी वक्‍फ बोर्ड, तर मंदिरांसाठी सनातन बोर्ड का नाही ?’ या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष संवाद !

कोल्हापूर येथे निघालेल्या शोभायात्रेत पर्यावरण रक्षणासह इतिहास, भारतीय संस्कृती, अध्यात्म, आयुर्वेद यांचा जागर !

२० ते २६ फेब्रुवारी या कालावधीत कणेरी मठ येथे होत असलेल्या ‘पंचमहाभूत लोकोत्सवा’च्या निमित्ताने शिवजयंतीचे औचित्य साधून १९ फेब्रुवारीला गांधी मैदान ते पंचगंगा नदीघाट अशी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.

‘गोबेल्‍स’ नीतीचा अवलंब करणार्‍या ‘बीबीसी’ला राष्‍ट्रभक्‍तांनी धडा शिकवायला हवा ! – अभय वर्तक, सनातन संस्‍था

‘बीबीसी’च्‍या ‘डॉक्‍युमेंट्री’मध्‍ये मोदीजींवर प्रश्‍नचिन्‍ह निर्माण केले आहे. हे प्रश्‍नचिन्‍ह केवळ मोदींवर नसून भारताच्‍या जनतेवरही आहे; कारण भारतीय जनतेने मोदीजींना निवडून दिले आहे.

देशभरात हलालवर बंदी घालण्‍यात समितीचा ‘हलाल जिहाद ?’ ग्रंथ आघाडीवर असेल ! – रमेश शिंदे, राष्‍ट्रीय प्रवक्‍ते, हिंदु जनजागृती समिती

समितीच्‍या वतीने येथे २९ जानेवारी या दिवशी २ दिवसांचे ‘राज्‍यस्‍तरीय हिंदु राष्‍ट्र अधिवेशन’ आयोजन करण्‍यात आले होते. या अधिवेशनाला सनातन संस्‍थेचे धर्मप्रचारक पू. रमानंद गौडा यांची वंदनीय उपस्‍थिती होती.

भारताला हिंदु राष्ट्र घोषित केल्याविना हिंदूंच्या समस्यांचे निवारण अशक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, राष्ट्रीय मार्गदर्शक, हिंदु जनजागृती समिती

देशाची राज्यघटना आणि संसद ‘भारत हिंदु राष्ट्र आहे’, हे घोषित करत नाही, तोपर्यंत आपण मनाने कितीही भारताला हिंदु राष्ट्र मानले, तर त्याचा काहीच उपयोग नाही.