यात्रेतील महाप्रसादातून ७०० जणांना विषबाधा : परिस्थिती नियंत्रणात !
रुग्णांची संख्या वाढल्यावर विषबाधेची घटना समोर आली. त्रास होत असलेल्या रुग्णांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. ही घटना समजताच आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी तात्काळ भाविकांची भेट घेतली.
मनुष्य जन्मात करायचे कर्म !
‘मनुष्यजन्मात केवळ एकच कर्म असते, जे गुरुकृपेनेच होऊ शकते आणि ते म्हणजे साधना करणे !’
‘साधिकेने लिखाण करावे’, यासाठी स्वतःच्या कृती आणि प्रसंग यांमधून तिला प्रोत्साहित करून घडवणारे एकमेवाद्वितीय परात्पर गुरु डॉ. आठवले !
प.पू. डॉक्टरांनी मला छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती पडताळणे या सेवेतील बारकावे शिकवले. ‘त्या वेळी आणि त्यानंतरही इतर वेळी मला त्यांच्याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि मला आलेल्या अनुभूती किंवा अन्य विषय’, यांवर मी लिखाण करावे’, यासाठी प.पू. डॉक्टरांनी पुष्कळ प्रयत्न केले…
६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. प्रदीप चिटणीस (वय ६० वर्षे) शुद्ध गांधार (ग) या एकल स्वराचे गायन करत असतांना साधिकेला जाणवलेली सूत्रे, तिने रेखाटलेले चित्र आणि तिला आलेल्या अनुभूती
‘७.४.२०२२ या दिवशी दुपारी १ वाजता श्री. प्रदीप चिटणीस (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय ६० वर्षे) यांनी शुद्ध गंधार (ग) या एकल स्वराचे गायन केले. त्या वेळी मी रेखाटलेले चित्र आणि त्याविषयीची माहिती येथे दिली आहे.
रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यावर ३ दिवस कोणताही त्रास न होता सतत भावस्थितीत रहाता येणे आणि एका संतांची भेट होणार असे समजल्यावर त्रास चालू होणे; पण संतांच्या सत्संगात कोणताही त्रास न होणे
‘मला तीव्र आध्यात्मिक त्रास आहे; पण रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आल्यानंतर ३ दिवस मला काहीही त्रास झाला नाही…
‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळे साधनारत रहाता आले’, या कृतज्ञतेच्या भावाने सुचलेली कविता !
‘परात्पर गुरुदेवांच्या कृपेमुळेच मी आजपर्यंत या खडतर जीवनात साधनारत राहिलो’, ही जाणीव माझ्या मनात जागृत झाली. त्या वेळी गुरुदेवांना आळवण्याचा प्रयत्न केला असता ही शब्दसुमने मनःपटलावर उमटली. ही शब्दसुमने गुरुदेवांच्या चरणी अर्पण करत आहे.
हुपरी (जिल्हा कोल्हापूर) येथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यासाठी अनुमती द्या ! – हिंदु राष्ट्र समन्वय समितीचे निवेदन
छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास पुढील पिढीला ज्ञात होण्यासाठी, तसेच परिसरातील युवा पिढीसमोर प्रेरणास्थान निर्माण होण्यासाठी हुपरी येथील सूर्यतलाव येथे छत्रपती श्री संभाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यास अनुमती देण्यात यावी
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्काळ चालू करा ! – महसूलमंत्र्यांचे कोल्हापूर जिल्हाधिकार्यांना आदेश
विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम तात्काळ चालू करा, असे आदेश राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले. विशाळगडावर १५७ अतिक्रमणे असून ९० अतिक्रमणे प्रशासनाने तोडली आहेत
निरंजनी आखाड्यात साध्वी मंजू यांचा महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक !
आनंद आखाड्यातील साध्वी मंजू गिरी देवी यांचा निरंजनी आखाड्यात महामंडलेश्वर म्हणून पट्टाभिषेक करण्यात आला. निरंजनी आखाड्यात सकाळी ११ ते दुपारी २ या वेळेत पट्टाभिषेकाचा हा सोहळा पार पडला.