समाजाची निष्क्रीयता !

बेळगाव जिल्ह्यातील वंटमुरी गावात ११ डिसेंबरला माणुसकीला काळीमा फासणारी घटना घडली. एका महिलेला मारहाण करत तिची विवस्त्र धिंड काढण्यात आली.

संस्कृत भाषेचे सौंदर्य : चिकित्सा, ज्योतिष आणि मंत्र ही शास्त्रे लोकोपयोगी असणे

इतर शास्त्रे विनोदासाठी आहेत. त्यांच्यापासून काही प्राप्त होत नाही; पण चिकित्सा, ज्योतिष आणि मंत्रशास्त्र यांचा पदोपदी प्रत्यय येतो. 

भारतात वर्ष १८४८ पूर्वीही स्त्रियांना शिक्षण मिळत होतेच !

‘पूर्वीच्या काळी स्त्रियांना शिक्षण मिळत नव्हते. इंग्रज आल्यानंतरच महिलांना भारतात शिक्षण खुले झाले’, असा अपप्रचार अनेकदा केला जातो. त्याचे खंडण करणारा लेख येथे देत आहोत.

‘पॉलिसिस्टिक ओव्हेरियन डिसीज’ (‘पीसीओडी’ – मासिक पाळीशी संबंधित आजार) लक्षणे आणि जीवनशैलीत करावयाचे पालट !

‘पीसीओडी’सारखा आजार दुर्लक्षित केल्यास भविष्यात मधुमेह, स्थूलता किंवा इतर संप्रेरकांचे असंतुलन होणे, अशा समस्या निर्माण होऊ शकतात; म्हणून प्रत्येक स्त्रीने आपल्या आरोग्याविषयी वेळेत सजग होणे आवश्यक आहे.

जगात नास्तिक आणि परमार्थ-विमुख कुणी नाही !

‘भौतिकशास्त्रे ही मनुष्याच्या इहलोकाच्या सुखाचा विचार करतात; पण धर्मशास्त्र हे मानवाच्या इहलोकाच्या सुखासह परलोकाच्या सुखाचाही विचार करते. ‘

श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना आणि अस्वस्थ ‘सेक्युलर’ (निधर्मी) !

निधर्मीवादी सहिष्णु हिंदु धर्मियांवर टीका करतात, ते इस्लाम आणि ख्रिस्ती पंथियांवर कोणतीही टिपणी करण्याचे धाडस करत नाहीत !

दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये प्रसिद्ध करण्यासाठी अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे इत्यादी लिखाण अल्प शब्दांमध्ये लिहून पाठवा !

साधक साधना करत असतांना त्यांना आलेल्या अनुभूती, शिकायला मिळालेली सूत्रे, अन्य साधकांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये इत्यादी दैनिकात प्रसिद्ध करण्यासाठी पाठवत असतात. साधकांचे हे लिखाण विस्तृत स्वरूपात असते.

बेळगाव येथील प.पू. कलावतीआई यांच्या अनमोल सुवचनावर डोंबिवली (जिल्हा ठाणे) येथील शास्त्रीय गायक पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !

‘काया, वाचा, मनोभावे जेव्हा आपण दुःखित, वंचित आणि रोगी यांची सेवा करतो, त्या वेळी आपली त्रिशुद्धी होते’, असे प.पू. कलावतीआई म्हणतात. अशी त्रिशुद्धी झाली की, आपले मन काम-क्रोधादी विषयांपासून दूर जाऊन ईश्वराच्या चरणी विनम्र होते.

सेवेची तळमळ आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे मिरज येथील बंधू कु. राम आचार्य (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के, वय १७ वर्षे) आणि उच्च स्वर्ग लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. कृष्ण आचार्य (वय १५ वर्षे) !

‘प्रत्येक कृती करतांना चिंतनाची दिशा योग्य ठेवून गुरुसेवा परिपूर्ण आणि लक्षपूर्वक कशी करायची ?’, हे त्यांच्याकडून आम्हाला शिकायला मिळाले.

आनंदी, प्रेमळ आणि प्रतिकूल शारीरिक स्थितीतही समष्टी सेवेची तळमळ असलेल्या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या (कै.) श्रीमती उषा मोहे (वय ८१ वर्षे) !

त्यांच्या बोलण्यातून ‘त्या मायेपासून अलिप्त होत आहेत’, असे मला वाटले. त्यांच्या मुलांविषयी त्या अत्यंत स्थिर राहून सांगायच्या. त्यांना मुलांविषयी चिंता किंवा काळजी नसायची.