भक्‍तीयोग जाणून घेतांना…

‘ब्रह्मज्ञान जाणून घेण्‍यास अत्‍यंत कठीण आहे. त्‍यासाठी विशिष्‍ट प्रकारची मानसिक, बौद्धिक क्षमता असावी लागते. सर्वसामान्‍य लोकांना ब्रह्मज्ञान सहजासहजी जाणून घेता येत नाही’, हे लक्षात घेऊन गीतेने ‘भक्‍तीयोगा’चे माहात्‍म्‍य सांगून सर्वसामान्‍य मानवी समाजाला मोठा दिलासा दिला आहे.

महर्षींच्‍या आज्ञेने श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांनी दीप प्रज्‍वलित करून हिंदु राष्‍ट्र स्‍थापनेसाठी शिवाला केली प्रार्थना !

तिरूवण्‍णामलई (तमिळनाडू) येथे साजरा करण्‍यात आला कार्तिक दीपोत्‍सव ! तिरुवण्‍णामलई (तमिळनाडू) येथे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचा वाढदिवस भावपूर्ण वातावरणात साजरा !

‘साधकांनी साधनेसाठी केलेले प्रयत्न आणि त्‍यांना आलेल्‍या अनुभूती यांतून समष्‍टीलाही शिकता यावे’, यासाठी ते सर्व दैनिक ‘सनातन प्रभात’मध्‍ये प्रसिद्ध करण्‍याची तळमळ असणारे सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

‘एकदा मला सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा सत्‍संग लाभला. या सत्‍संगाच्‍या वेळी मला आलेल्‍या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत. 

दैवी बालसाधकांचे त्‍यांची आध्‍यात्मिक प्रगल्‍भता दर्शवणारे दृष्‍टीकोन !

‘परात्‍पर गुरुदेवांनी (परात्‍पर गुरु डॉ. आठवले यांनी) साधकाला उपजतच गुण दिले आहेत. प्रत्‍येक साधकामध्‍ये ते गुण आहेत. साधकांनी त्‍या गुणांना केवळ प्रयत्नांचे खतपाणी घालून ते वृद्धींगत करायचे आहेत.’…

५२ टक्के आध्यात्मिक पातळीचा करबुडे (जिल्हा रत्नागिरी) येथील कु. संभव योगेश धनावडे (वय १२ वर्षे) !

मार्गशीर्ष कृष्‍ण प्रतिपदा (१६.१२.२०२४) या दिवशी कु. संभव योगेश धनावडे याचा वाढदिवस आहे. त्‍यानिमित्त सौ. कल्‍याणी धनावडे (कु. संभवची काकू) यांना लक्षात आलेली त्‍याची गुणवैशिष्‍ट्ये येथे दिली आहेत.

‘पती-पत्नीतील देवाण-घेवाण हिशोब’, या संदर्भातील आध्‍यात्मिक विश्‍लेषण !

‘पती-पत्नीत देवाण-घेवाण हिशोब कसे निर्माण होतात ? ते कधी पूर्ण होतात ? त्‍यात घडणारी सूक्ष्म प्रक्रिया काय असते ?, इत्‍यादी प्रश्‍नांची उत्तरे देवाच्‍या कृपेमुळे मला प्राप्‍त झाली आहेत. ती पुढे दिली आहेत.

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ म्‍हणजे अखंड मानवजातीला देवाने दिलेला अनमोल ठेवा !

श्री गुरूंच्‍या कृपेने मला श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्‍या सत्‍संगात रहाण्‍याची संधी अनेकदा मिळाली. त्‍या वेळी मला त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्‍या अनुभूती पुढे दिल्‍या आहेत.

सानपाडा (नवी मुंबई) येथील ‘ऑर्केस्ट्रा बार’ विरोधातील स्वाक्षरी मोहिमेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद !

बारमुळे परिसरात असामाजिक कृत्य घडू शकणार असल्याने त्या विरोधात स्थानिक माजी नगरसेविका रूपाली भगत आणि वैजयंती भगत यांनी येथील प्रभागातील नागरिकांसह नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात परवाना शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पृथ्वीराज घोरपडे यांच्याकडे हरकती पत्राचे निवेदन दिले.