पुणे येथे १२ म्हशींची अवैध वाहतूक करणारी गाडी गोरक्षकांनी पकडली !
गोमांस, गोवंश आणि म्हैस यांची वारंवार होणारी अवैध वाहतूक पहाता कसायांना पोलिसांचे काहीच भय वाटत नाही, हेच लक्षात येते. गोरक्षकांनाच जीव धोक्यात घालून काम करावे लागते.
गोमांस, गोवंश आणि म्हैस यांची वारंवार होणारी अवैध वाहतूक पहाता कसायांना पोलिसांचे काहीच भय वाटत नाही, हेच लक्षात येते. गोरक्षकांनाच जीव धोक्यात घालून काम करावे लागते.
उत्तरप्रदेशमध्ये लव्ह जिहादविरोधी कायदा असूनही लव्ह जिहाद्यांवर कठोर कारवाईच होत नसल्यामुळे त्यांचे वारंवार असे कृत्य करण्याचे धाडस होते. हे पोलिसांना लज्जास्पद !
संपत्तीसाठी स्वतःच्या बहिणीचाही खून करण्यास मागे पुढे न पहाणार्या धर्मांधांची विकृत मनोवृत्ती जाणा !
शारीरिक आणि मानसिक स्तरावर प्रयत्न करण्यासह आध्यात्मिक स्तरावर प्रयत्न झाले, म्हणजे जनतेने साधना चालू केली, तर राष्ट्रासमोरील सर्व समस्या कायमच्या सुटतील !
रशिया-युक्रेन युद्धात प्रथमच युक्रेनने एवढ्या मोठ्या प्रमाणात ड्रोनद्वारे रशियावर आक्रमण केले आहे. रशियाची राजधानी मॉस्कोवरही युक्रेनने ड्रोनद्वारे आक्रमण केले.
बलात्कारासारख्या प्रकरणांमध्ये न्यायालयाचा निर्णय एक पिढी उलटून गेल्यावर येतो. त्यामुळे ‘न्यायप्रक्रियेत संवेदनशीलता उरलेली नाही’, असे सर्वसामान्यांना वाटते.
इतरांना नामजपाची गोडी लावून चिकाटीने व्यष्टी आणि समष्टी साधना करणार्या श्रीमती वैशाली सुरेश मुंगळे यांना संत म्हणून घोषित केले होते.
आणखी किती वर्षे वेबसिरीजच्या माध्यमांतून भारतीय संस्कृती, हिंदु धर्म आदींचा होणारा अवमान सहन करायचा ?
हमासने ओलीस ठेवलेल्या मूठभर ज्यूंसाठी ५ लाख ज्यू रस्त्यावर उतरतात, तर बांगलादेशातील सहस्रावधी हिंदूंवर अत्याचार चालू असतांना मूठभर हिंदुत्वनिष्ठ संघटना सोडल्या, तर अन्य हिंदू निष्क्रीय रहातात.
हिंदूंच्या मंदिरात कथित गैरव्यवहार होत असल्याच्या नावाखाली त्यांचे सरकारीकरण करणारे शासनकर्ते आता वक्फ बोर्डांचे सरकारीकरण का करत नाहीत ? नाहीतरी या बोर्डार्ंविषयी जनतेमध्ये रोष आहेच, तसेच वक्फ कायदा जनताद्रोहीच आहे !