उत्तरप्रदेश सरकारकडून ‘यू.पी. बोर्ड ऑफ मदरसा कायदा’ रहित आणि त्यावरील न्यायालयीन याचिकांचा ऊहापोह !

विद्यार्थी आणि खेळाडू यांचा विकास होण्यासाठी त्यांना योग्य प्रकारचे प्रशिक्षण मिळण्यासाठी केंद्र आणि विविध राज्य सरकारे प्रयत्नशील आहेत. या पार्श्वभूमीवर उत्तरप्रदेशने मदरशांवर घातलेली बंदी आणि त्यांचे थांबवलेले आर्थिक साहाय्य योग्यच !

भारत-पाक या २ देशांमधील महत्त्वपूर्ण भेद !

‘जी २०’च्या (जी २० म्हणजे १९ देश आणि युरोपियन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँक गव्हर्नर यांची संघटना.) यशस्वी आयोजनानंतर आता आणखी एका मोठ्या संघटनेच्या आयोजनासाठी भारत सज्ज…!

सिल्लोड येथे कत्तलीसाठी घेऊन जाणार्‍या ७ गोवंशियांची पोलिसांनी केली सुटका !

२१ सप्टेंबर या दिवशी शहरालगत असलेल्या स्मशानभूमीजवळ वाहनातून गोवंशियांची वाहतूक करणार्‍या २ धर्मांधांना शहर पोलिसांनी पाठलाग करून पकडले.

जीवनाचे कोडे सोडवण्यासाठी अज्ञात असा भगवंत आपल्याला गृहीत धरलाच पाहिजे !

बीजगणितामध्ये उदाहरण सोडवतांना एक अज्ञात ‘क्ष’ घ्यावा लागतो. उदाहरणाचे उत्तर येईपर्यंत त्या ‘क्ष’ची खरी किंमत काय आहे, हे आपल्याला कळत नाही; पण तो घेतल्याखेरीज चालत नाही. त्याप्रमाणे . . . भगवंताचे खरे स्वरूप जीवनाचे कोडे सुटेल, त्या वेळी आपल्याला कळेल. – ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

रामद्रोह करणार्‍यांवर तत्परतेने कारवाई का नाही ?

प्रभु श्रीरामाचा अवमान झाला आहे. त्यामुळे हिंदू शांत बसणार नाहीत.

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म !

श्राद्ध म्हणजे श्रद्धेने केलेले अन्नदानादि कर्म. याचा भाव अत्यंत कृतज्ञता, प्रेम आणि आदर व्यक्त करणारा आहे.

संभाजी ब्रिगेडवर कायमस्वरूपी बंदी घाला ! – स्वामी भक्तांची मागणी

हिंदूंच्या देवता आणि श्री स्वामी समर्थ यांच्याविषयी संभाजी ब्रिगेडच्या कार्यक्रमात ज्ञानेश महाराव यांनी जाणीवपूर्वक अवमानकारण वक्तव्य केले आहे.

ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांचा प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांच्याकडून सन्मान !

या प्रसंगी ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी ‘वारकर्‍यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नरत आहोत आणि यापुढेही राहू’, असे सांगितले.

डोंबिवली, ठाणे येथील शास्त्रीय गायक पं. संजय मराठे यांच्या शास्त्रीय गाण्याच्या विविध रागांच्या प्रयोगाच्या वेळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

‘सामंत सारंग रागातून श्रीरामाचे तत्त्व सर्वाधिक प्रमाणात प्रक्षेपित होत असल्याने तो राग ऐकत असतांना माझा श्रीरामाचा नामजप चालू झाला’, हे लक्षात आले.

आश्रमातून घरी गेल्यावर परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने साधिकेला सत्संग मिळून चैतन्य आणि आनंद मिळाल्यामुळे आलेल्या अनुभूती अन् व्यक्त केलेली कृतज्ञता !

‘आपत्काळात परात्पर गुरुदेव आणि साधक यांचे स्मरण अन् त्यांच्याबद्दलचा कृतज्ञताभाव हीच संजीवनी आहे’