श्राद्धादि कर्माला विरोध करून स्मरणदिन आणि जयंती साजरी करणे, हा कोणता बुद्धीवाद ?

श्राद्धादि कर्माला विरोध करावयाचा, त्यामागील भूमिकेकडे दुर्लक्ष करावयाचे आणि निरनिराळे स्मरणदिन, जयंती साजर्‍या करण्यात उत्साहाने सहभागी व्हायचे, हा कोणता बुद्धीवाद ?

मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?

‘आमच्या मुलांना वारंवार सर्दी, खोकला का होतो ?’ किंवा ‘आमच्या मुलांचा सर्दी, खोकला पटकन बरा का होत नाही ?’, हे वारंवार विचारले जाणारे प्रश्न आहेत.

आरंभी केवळ १० मिनिटेच व्यायाम करा !

सध्याच्या आधुनिकीकरणात उद्भवलेल्या शारीरिक समस्यांवर उपाय म्हणून ‘व्यायाम’ हे एक प्रभावी माध्यम ठरले आहे. सध्या होत असलेल्या अनेक शारीरिक समस्यांवर औषधोपचारासह..

दिवसभरातील घडामोडींवर दृष्टीक्षेप : अल्पवयीन मुलीवर धर्मांधाकडून बलात्कार, महिलेच्या पोटातून कोकेनच्या १२४ कॅप्सूल जप्त !

लोकसंख्येत अल्पसंख्य असलेले धर्मांध गुन्हेगारीत बहुसंख्य !

जीवनोद्धार करणारे भारतीय शिक्षण !

आज शिक्षण हे उपजीविकेचे साधन झाले आहे; पण कित्येक जण शिक्षण एका विषयाचे घेऊन पदवीधर होतात आणि धंदा तिसराच करतात. खरे तर आजच्या शिक्षणाने गुंड घडवण्याचेच काम हाती घेतले आहे. अल्प शिकलेल्यांत मोठे गुंड क्वचित् सापडतील.

‘रामकृष्ण हरि, वाजवा तुतारी’, असे म्हणणार्‍या निधर्मीवाद्यांचे ढोंग उघडे पडले !

शरद पवार हे तर ‘स्वतः यंदाच्या आषाढी वारीत पायी चालतील’, अशा प्रकारे वातावरण निर्माण केले गेले. यंदाच्या गणेशोत्सवात शरद पवार हे ३० वर्षांनंतर लालबागच्या राजाच्या दर्शनाला गेले होते.

जगभरातील हिंदूंवर होणारे अत्याचार हे जिहाद्यांकडे दुर्लक्ष केल्याचेच फळ ?

बाटलेले हिंदू ज्यांनी इस्लाम स्वीकारला, तेच आज काश्मीरमध्ये जिहादी म्हणून हिंदूंचाच गळा कापत आहेत, म्हणजेच तत्कालीन हिंदूंनी परकीय आक्रमकांना तीव्र विरोध न केल्याने कर्मफलन्याय भोगावा लागत आहे का ?

रामद्रोह करणार्‍यांवर तत्परतेने कारवाई का नाही ?

नुकतेच शरद पवार यांना पू. संभाजी भिडेगुरुजींविषयी त्यांना प्रतिक्रिया विचारण्यात आली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘संभाजी भिडे कोण आहेत ? त्यांची ‘औकात’ (लायकी) नाही.’’ हेच शरद पवार मात्र ज्ञानेश महाराव यांची लायकी मानतात

१५ महिन्यांत धावणार पनवेल ते कर्जत लोकल

पनवेल ते कर्जत रेल्वे लिंक रोड १५ महिन्यांत कार्यान्वित होणार असून नवीन उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरच्या बोगद्यातून रूळ टाकण्याच्या कामास प्रारंभ झाला आहे.

धर्माचरणाची आवड असणारी महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली ६१ टक्के आध्यात्मिक पातळीची बेंगळुरू येथील चि. अवनी चिम्मलगी (वय ३ वर्षे ७ मास) !

अवनी सकाळी उठल्यावर ‘कराग्रे वसते लक्ष्मीः’ हा श्लोक आणि संध्याकाळी ‘शुभंकरोति’ नियमितपणे म्हणते. ती मारुति स्तोत्र म्हणायला शिकत आहे.