मुंबई – वर्ष २०१९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत ज्या पक्षांचे उमेदवार निवडून आले होते, त्या प्रमाणेच महायुतीमध्ये येत्या विधानसभा निवडणुकीच्या जागांचे वाटप होईल, असे विधान महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘इंडिया टुडे’ला २५ सप्टेंबर या दिवशी दिलेल्या मुलाखतीमध्ये केले. ‘इंडिया टुड’चे संपादक राजदीप सरदेसाई यांनी ही मुलाखत घेतली. वर्ष २०१९ मध्ये शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांनी जिंकलेल्या जागांच्या व्यतिरिक्त ८८ जागांच्या वाटपाविषयी चर्चा होईल, असे या वेळी अजित पवार म्हणाले.
सनातन प्रभात > Post Type > बातम्या > राज्यस्तरीय बातम्या > जिंकलेल्या जागांनुसारच महायुतीच्या जागांचे वाटप ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
जिंकलेल्या जागांनुसारच महायुतीच्या जागांचे वाटप ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री
नूतन लेख
- दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : इलेक्ट्रिकच्या दुकानाला आग !; पुण्यातील अवैध हुक्का पार्लरवर धाड !
- मनोज जरांगे यांचे आमरण उपोषण ९ व्या दिवशी स्थगित !
- हुपरी (कोल्हापूर) येथील अवैध मदरसा वापर प्रशासनाकडून प्रतिबंधित !
- बांगलादेशी, रोहिंग्या मुसलमानांना देशाबाहेर हाकला ! – सुरेश चव्हाणके
- गंगापूर येथे महंत रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ मोर्चा !
- शिक्षणविरोधी धोरणांच्या विरोधात राज्यभरातील प्राथमिक शिक्षकांचे आंदोलन