डिचोली येथील पिराची कोंड भागातील १० वादग्रस्त झोपड्यांवर कारवाई
डिचोली शहरातील पिराची कोंड या भागातील अवैध झोपडपट्टीवर नगरपालिकेने कारवाई करत ही झोपडपट्टी हटवली. मागील काही वर्षांपासून या झोपडपट्टीविषयी वाद चालू होता.
डिचोली शहरातील पिराची कोंड या भागातील अवैध झोपडपट्टीवर नगरपालिकेने कारवाई करत ही झोपडपट्टी हटवली. मागील काही वर्षांपासून या झोपडपट्टीविषयी वाद चालू होता.
पू. आजींकडे पाहिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच आठवण येत होती. ‘त्या गुरुचरणांशी एकरूप झाल्या आहेत’, असे मला जाणवत होते.
ज्या वेळी एखादे ध्येय साध्य करतांना व्यक्ती परेच्छेने किंवा धर्मनियमानुसार वागते, त्या वेळी कार्यरत होणारी शक्ती म्हणजे ‘चित्तशक्ती’, उदा. लोकमान्य टिळक, स्वामी विवेकानंद इत्यादी.
सत्संगाचा समारोप करतांना मी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी डोळे मिटले. तेव्हा मला अनुभवता आले, ‘समोरच्या साधकांना मी काहीतरी सांगावे’, अशी माझी पात्रता नाही आणि तो माझा अधिकारही नाही.
‘सध्या अनेक साधकांना वाईट शक्तींचे त्रास होत आहेत. पितृपक्षात (१८ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२४ या काळात) हा त्रास वाढत असल्याने त्या कालावधीत प्रतिदिन ‘ॐ ॐ श्री गुरुदेव दत्त ॐ ।’ हा नामजप न्यूनतम १ घंटा करावा.
आपण कुणाकडे काही मागितले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होतो; पण एखाद्याने आपल्याला काही दिले, तर देवाण-घेवाण हिशोब निर्माण होत नाही आणि जीवनातील साधनेचे महत्त्व !
कु. भक्तीच्या अनुभूतीवरून मला शिकायला मिळाले, ‘हल्लीची पिढी कुसंस्कृतीच्या दिशेने चालली आहे. अशात आपण सात्त्विक वेश घातला, तर लोक सात्त्विकतेकडे नक्कीच आकर्षित होतात. त्यामुळे आपण नेहमी आदर्श आणि सात्त्विक वेशभूषा करायला हवी.
‘२.५.२०२४ या दिवशी वातावरणात पुष्कळ उष्मा जाणवत होता. त्या दिवशी स्वयंपाकघरात सर्व साधकांसाठी भाकरी करण्याची सेवा होती. मी भाकरी करण्यासाठी मोठ्या तव्याजवळ ४ घंटे उभी होते; मात्र मला उष्णतेचा त्रास जाणवला नाही. मी ही सेवा करतांना सतत जयघोष करत होते.