शिरूर (पुणे) येथील कॅफेवर पोलिसांची कारवाई

शाळा-महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना अश्लील वर्तनाची कॅफेमध्ये मुभा

खडकवासला येथे मुलीवर लैंगिक अत्याचार करणार्‍या आरोपीला अटक

यातून समाजात अल्पवयीन मुलींवर अत्याचाराचे प्रमाण किती वाढले आहे, हे लक्षात येते. गुन्हेगारांना तात्काळ कठोर शिक्षा न होणे आणि पोलिसांचा अल्प झालेला धाक हे यामागील मुख्य कारण आहे.

बदलापूर अत्याचार प्रकरणी २८ ऑगस्टला अहवालावर चर्चा ! – दीपक केसरकर, राज्य शिक्षणमंत्री

केसरकर पुढे म्हणाले की, असे प्रकरण घडल्यानंतर संपूर्ण ‘सिस्टीम’ (व्यवस्था) पालटावी लागेल. महत्त्वाचा निर्णय कालच्या बैठकीत झाला. आपण ‘पॅनिक’ बटण (त्रासाची सूचना देणारे बटण) शाळांमध्ये लावावे आणि महिलांना द्यावे.

साहील डफेदार याला फाशीची शिक्षा होईपर्यंत हिंदुत्वनिष्ठ संघटना गप्प बसणार नाहीत ! – नितीन शिंदे, माजी आमदार

लव्ह जिहादमुळे किती हिंदु मुलींनी आत्महत्या केल्यावर आणि त्यांच्या हत्या झाल्यावर प्रशासन कठोर पावले उचलणार ?

धर्मकार्यासाठी ईश्वरी कृपा प्राप्त कशी करावी ?

‘आपण ईश्वरप्राप्तीसाठी धडपड केली, तर ईश्वराचे लक्ष आपल्याकडे वेधले जाते आणि आपण करत असलेल्या धर्मकार्यासाठी ईश्वराची कृपा अन् आशीर्वाद प्राप्त होतात.’ 

हिंदूंनो, हे लक्षात घ्या

फलक प्रसिद्धीकरता ‘आपण (हिंदूंनी) एकसंध रहाण्याची आवश्यकता आहे; कारण जर आपण विभाजित झालो, तर आपण कापले जाऊ. आपले नष्ट होणे निश्चित आहे’, असे विधान उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मथुरा येथे केले. याविषयीचे सविस्तर वृत्त वाचा : Divided Hindus Will Destroyed : आपण (हिंदू) विभागले गेलो, तर कापले जाऊ ! – योगी आदित्‍यनाथ https://sanatanprabhat.org/marathi/828495.html

बदलापूर येथील लैंगिक अत्याचाराप्रकरणी आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न, शाळेतील सीसीटीव्ही चित्रण गायब !

पीडित विद्यार्थिनींच्या वर्गशिक्षिका आणि मुख्याध्यापिका यांनी याविषयी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही अन् पोलिसांना घटनेची माहितीही दिली नाही. त्यामुळे त्यांच्यावर ‘पॉक्सो’अंतर्गत गुन्हा नोंदवण्याची  शिफारस या अहवालात करण्यात आली आहे.’’

संपादकीय : महिला कायदे आणि त्यांची कार्यवाही !

समाजाची वाढती स्वैराचारी मानसिकता आणि पुरुषांची विकृत मनोवृत्ती, हीच महिलांवरील अत्याचारांची प्रमुख कारणे होत !