श्रीरामपूर येथे विवाहितेला अत्याचार करण्याची धमकी देणार्‍या धर्मांधाला अटक !

‘मला १० सहस्र रुपये दे, नाहीतर मी तुझ्यावर अत्याचार करून पैसे वसूल करीन’, असे म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याच्या प्रकरणी तनजील गफार खान याला श्रीरामपूर पोलिसांनी अटक केली आहे.

शिवभक्तांवर अकारण गुन्हे नोंद करून अटक केल्यास सकल हिंदु समाज रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल ! – सकल हिंदु समाजाचे निवेदन

विशाळगडावरील अतिक्रमणाविषयी १४ जुलैला हिंदु संघटनांनी आंदोलन केले. यानंतर प्रशासनाने अतिक्रमण काढण्यास प्रारंभ केला असून प्रशासनाने हे अतिक्रमण अगोदरच काढले असते, तर हिंदु संघटनांना आंदोलन करण्याची वेळ आलीच नसती.

अस्वच्छता आणि लूट यांमुळे पैठण परिसरात दशक्रिया विधीचे प्रमाण निम्म्याने घटले !

दशक्रिया विधीच्या ठिकाणी अस्वच्छता ठेवून सुविधा न देणार्‍या प्रशासनाने हिंदु धर्मियांनी वेळीच खडसवायला हवे !

कॉ. गोविंद पानसरे हत्या प्रकरणी डॉ. वीरेंद्रसिंह तावडे यांचा जामीन रहित !

आतंकवादविरोधी पथकाने डॉ. तावडे यांना कह्यात घेऊन त्यांची पुढील रवानगी कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात केली. ‘या प्रकरणी लवकरच आम्ही मुंबई उच्च न्यायालयात याचिका (अपील) करू’, असे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी पत्रकारांना सांगितले.

Azerbaijan’s Ilham Aliyev On Kashmir :  (म्हणे) काश्मिरींच्या अधिकारांकडे दुर्लक्ष होत आहे !

काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग आहे आणि पाकिस्तानने आक्रमण करून त्याचा काही भाग कह्यात घेतला आहे, हे भारतीय राज्यकर्त्यांनी अजरबैजानला ठणकावून सांगितले पाहिजे.

प्रत्येक गडावरील अतिक्रमण हटवणे ही सरकारची भावना ! – गृहमंत्री

आताच्या परिस्थितीत शांतता प्रस्थापित करणे अपेक्षित आहे. केवळ विशाळगडावरील नाही, तर राज्यातील प्रत्येक गडावर असलेले अतिक्रमण हटवण्याची सरकारची भावना आहे, असे प्रतिपादन राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकारांशी बोलतांना केले.

Bail In Gauri Lankesh Murder : अमित डेगवेकर, सुरेश एच्.एल्. आणि नवीन कुमार यांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाकडून जामीन संमत !

या प्रकरणातील आणखी एक संशयित आरोपी मोहन नायक यांना कर्नाटक उच्‍च न्‍यायालयाने यापूर्वी जामीन संमत केला आहे. हे लक्षात घेऊन आम्‍हालाही जामीन द्यावा’, अशी मागणी केली होती.

पंढरपूर येथे निघालेल्या वारकर्‍यांच्या बसचा अपघात; ५ वारकर्‍यांचा मृत्यू !

अपघात इतका भीषण होता की, दोन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला आहे. बसमध्ये ५४ जण होते. त्यांपैकी ५ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे.

वाचनाची गोडी निर्माण होण्‍यासाठी महाराष्‍ट्रात ‘महावाचन उत्‍सव’ राबवण्‍यात येणार !

विद्यार्थ्‍यांना वाचन संस्‍कृतीसाठी प्रोत्‍साहित करणे, मराठी साहित्‍याशी नाळ जोडणे, विद्यार्थ्‍यांच्‍या व्‍यक्‍तीमत्त्वाचा विकास, संवाद कौशल्‍याचा विकास आदी उद्देश ठेवून हा उपक्रम राबवण्‍यात येणार आहे.

Asaduddin Owaisi on Pilgrimage Scheme : (म्‍हणे) ‘योजनेत मुसलमान समाजाच्‍या केवळ २ स्‍थळांची नावे घातली !’

हा हिंदुस्‍थान आहे. देशात आणि राज्‍यात मंदिरांची संख्‍या अधिक आहे, तसेच महाराष्‍ट्रात बहुसंख्‍य हिंदू आहेत. त्‍यामुळे या योजनेत हिंदु तीर्थस्‍थळांची संख्‍या अधिक असणे स्‍वाभाविक आहे !