पुणे येथे गुरुपौर्णिमेच्या कालावधीत विज्ञापनांशी संबंधित सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे

‘सेवेचे नियोजन करणे, नियमित आढावा घेणे आणि पाठपुरावा करणे’, यांमुळे सेवा परिपूर्ण होण्यासाठी साहाय्य होणे.

साधकांनी गुरुपौर्णिमेनिमित्त प्रचार करतांना सांगितलेली सूत्रे आचरणात आणल्यावर समाजातील व्यक्तींना आलेल्या अनुभूती

अनेक दिवसांपासून घरी असलेल्या एका महिलेच्या यजमानांनी नामजप चालू केल्यावर ते कामावर जाऊ लागणे

भारतीय परंपरेतील श्री गुरूंची विविध रूपे, त्यांचे आध्यात्मिक महत्त्व आणि गुरुतत्त्वाच्या सर्व गुणवैशिष्ट्यांनी परिपूर्ण असणारे ‘परम गुरु ’सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !

भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व दिलेले आहे. श्री गुरूंची कार्यानुमेय असंख्य रूपे असून ती विश्वकल्याणार्थ अविरतपणे कार्यरत असतात.

‘सनबर्न’ परिसरात अमली पदार्थांची विक्री होते ! – आमदार मायकल लोबो

‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक’ महोत्सव गेली अनेक वर्षे वागातोर येथे होत आहे. ‘सनबर्न’ महोत्सव चालू असलेल्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत नाही; पण महोत्सवात सहभागी होणारे अमली पदार्थ घेऊन आतमध्ये येतात.

श्रीक्षेत्र नृसिंहवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथे दक्षिणद्वार सोहळा !

धरणक्षेत्रात सातत्याने पडणार्‍या पावसाने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १६ जुलैला पहाटे ४ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला.

जळगाव येथील पाचोरा आणि भडगाव येथे आषाढी एकादशीला मांसविक्री बंद ठेवा !

राज्यात १७ जुलै या दिवशी आषाढी एकदशीनिमित्त भावभक्तीचे वातावरण असते. सर्वत्र वारकरी समाज, तसेच हिंदु समाज या दिवशी उपवास, उपासना करतो.

शिक्रापूर (पुणे) येथील घटना कर्णकर्कश आवाजाची बुलेट अडवल्यामुळे 

शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकामध्ये वाहतूक पोलिसांचे वाहतूक नियमन चालू होते. त्या वेळी कर्णकर्कश आवाज करत एक ‘बुलेट’ गाडी आली. त्याला अडवल्याने गाडीचालक प्रतीक आढाव याने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.

BSNL TATA DEAL : टाटा आणि बी.एस्.एन्.एल्. यांच्यामधील करारामुळे जिओ अन् एअरटेल या आस्थापनांना फटका बसणार !

‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस’ आणि बी.एस्.एन्.एल्. यांच्यात १५ सहस्र कोटी रुपयांचा करार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.

शनिवारवाड्याचे गतवैभव अद्ययावत् तंत्रज्ञानाद्वारे पुढे आणण्यात येणार ! 

त्यासाठी पुरेसा निधी, विविध अनुमत्यांची आवश्यकता आहे. त्याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करून पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.