पुणे येथे गुरुपौर्णिमेच्या कालावधीत विज्ञापनांशी संबंधित सेवा करतांना साधिकेला शिकायला मिळालेली सूत्रे
‘सेवेचे नियोजन करणे, नियमित आढावा घेणे आणि पाठपुरावा करणे’, यांमुळे सेवा परिपूर्ण होण्यासाठी साहाय्य होणे.
‘सेवेचे नियोजन करणे, नियमित आढावा घेणे आणि पाठपुरावा करणे’, यांमुळे सेवा परिपूर्ण होण्यासाठी साहाय्य होणे.
अनेक दिवसांपासून घरी असलेल्या एका महिलेच्या यजमानांनी नामजप चालू केल्यावर ते कामावर जाऊ लागणे
भारतीय संस्कृतीमध्ये श्री गुरु आणि श्री गुरूंची परंपरा यांना पुष्कळ महत्त्व दिलेले आहे. श्री गुरूंची कार्यानुमेय असंख्य रूपे असून ती विश्वकल्याणार्थ अविरतपणे कार्यरत असतात.
हे विठुराया, तू असे पतित पावन ।
तुझ्या कृपेने धन्य झाले माझे जीवन ।।
‘सनबर्न इलेक्ट्रॉनिक’ महोत्सव गेली अनेक वर्षे वागातोर येथे होत आहे. ‘सनबर्न’ महोत्सव चालू असलेल्या ठिकाणी अमली पदार्थांची विक्री होत नाही; पण महोत्सवात सहभागी होणारे अमली पदार्थ घेऊन आतमध्ये येतात.
धरणक्षेत्रात सातत्याने पडणार्या पावसाने कृष्णा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्याने श्रीक्षेत्र नृसिंहवाडी येथे १६ जुलैला पहाटे ४ वाजता पहिला दक्षिणद्वार सोहळा भावपूर्ण वातावरणात पार पडला.
राज्यात १७ जुलै या दिवशी आषाढी एकदशीनिमित्त भावभक्तीचे वातावरण असते. सर्वत्र वारकरी समाज, तसेच हिंदु समाज या दिवशी उपवास, उपासना करतो.
शिरूर तालुक्यातील शिक्रापूरमधील चाकण चौकामध्ये वाहतूक पोलिसांचे वाहतूक नियमन चालू होते. त्या वेळी कर्णकर्कश आवाज करत एक ‘बुलेट’ गाडी आली. त्याला अडवल्याने गाडीचालक प्रतीक आढाव याने पोलिसांशी हुज्जत घालत धक्काबुक्की केली.
‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिस’ आणि बी.एस्.एन्.एल्. यांच्यात १५ सहस्र कोटी रुपयांचा करार झाल्याचे वृत्त समोर आले आहे.
त्यासाठी पुरेसा निधी, विविध अनुमत्यांची आवश्यकता आहे. त्याविषयीचा प्रस्ताव सिद्ध करून पुरातत्व विभाग आणि सांस्कृतिक विभाग यांच्याकडे पाठपुरावा केला जाईल.