पंतप्रधानांनी मुलांसाठी तृणधान्यापासून ‘सुपरफूड’ (पौष्टिक अन्न) बनवण्याचा केलेला निर्धार म्हणजे उत्तम पर्याय ! – देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

‘जागतिक बाल लठ्ठपणा दिना’निमित्त ‘जनरेशन एक्सएल् ओबेसिटी फाउंडेशन’चे संस्थापक डॉ. संजय बोरुडे यांनी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी राज ठाकरे उपस्थित होते.

नोकरी आणि लग्न यांचे आमीष दाखवून फलटण (सातारा) येथे विवाहितेवर धर्मांधाचा बलात्कार !

सहस्रोंच्या संख्येने लव्ह जिहादच्या घटना देशात घडत असतांना हिंदु मुली आणि महिला यांनी धर्मांधांवर विश्वास ठेवणे किती घातक आहे ? हे त्यांच्या लक्षात न येणे, हे दुर्दैव ! 

अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करणार्‍या ४ मुसलमानांना जन्मठेपेची शिक्षा

अशा बलात्कार्‍यांना शरीयत कायद्यानुसार भर चौकात बांधून त्यांना दगड मारून ठार करण्याची शिक्षा देण्याची मागणी कुणी केली, तर आश्चर्य वाटू नये !

शीख नागरिक हरदीप मलिकच्या जिवाला धोका : कॅनडा पोलिसांचा भारतावर संशय !

ऊठसूठ कुठल्याही प्रकरणात भारताला आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करणार्‍या कॅनडासमवेत आता भारताने सर्व राजनैतिक संबंध तोडून त्याला धडा शिकवला पाहिजे !

हिंदूंनो, गाेदानापेक्षा ‘गोरक्षण’ महत्त्वाचे आहे !

‘संपत्काळात, म्हणजे पूर्वीच्या युगांत ‘गोदान देणे’ ही साधना होती. आता आपत्काळात गायींच्या अस्तित्वाचा प्रश्‍न निर्माण झालेला असतांना ‘गोदान देणे’ नव्हे, तर ‘गोरक्षण करणे’ महत्त्वाचे आहे.’

देशात मुसलमान असुरक्षित नाहीत !

मधुबनी (बिहार) येथे २० मे या दिवशी बनावट मतदान करतांना सनाउल्ला या पुरुषासह सादिया, फातिमा आणि झीनत या महिलांना पकडल्यानंतर १५० हून अधिक मुसलमानांनी पोलीस ठाण्यावर आक्रमण करून या चौघांची सुटका केली.

संपादकीय : मुसलमानप्रेमी शासनकर्त्यांना चपराक !

जात आणि धर्म यांच्या नावाखाली राजकारण करून देशाची होणारी अधोगती रोखण्यासाठी कठोर कायदा करणे आवश्यक !

टीकाकारांना थांबवा !

इंटरनेटच्या पालटत्या स्वरूपामुळे सायबर गुन्ह्यांव्यतिरिक्त इंटरनेटवर टीकेच्या माध्यमातून खिल्ली उडवणे, आक्षेपार्ह आणि अनावश्यक टीकाटिप्पणी करणे, प्रसंगी शिवीगाळ करणे, चारित्र्यहनन करणे असे प्रकारही दिवसेंदिवस वाढत आहेत…

बेंगळुरूमधील ३ हॉटेल्सना बाँबने उडवण्याची धमकी

येथे पंचतारांकित ओटेरा हॉटेलसह एकूण ३ हॉटेल्सना अज्ञाताकडून बाँबने उडवून देण्याची ई मेलद्वारे धमकी देण्यात आली. पोलीस आणि बाँबशोधक पथक यांनी या हॉटेल्सची पडताळणी केल्यानंतर ही अफवा असल्याचे उघड झाले.