British Muslim Councillor : ब्रिटनमध्ये विजयानंतर कट्टरतावादी मुसलमान नगरसेवकाने दिल्या ‘अल्ला हू अकबर’च्या घोषणा !

मागील काही वर्षांत ब्रिटनचे होणारे इस्लामीकरण पहाता देशाचा पुढील पंतप्रधान कट्टर मुसलमान असल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

Action Against Rahul Gandhi : राहुल गांधी यांच्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याची भारतातील कुलगुरूंची मागणी !

भारतातील कुलगुरूंच्या नियुक्तींवर प्रश्‍नचिन्ह उपस्थित केल्याचे प्रकरण

Chang’e 6 mission: चीन ‘चांग ई ६’ मोहीम चंद्रावर पाठवणार !

कावेबाज चीनने चंद्राच्या पृथ्वीवरून न दिसणार्‍या दूरच्या भागात जाण्यासाठी नवीन ‘चांग ई ६’ मोहीम हाती घेतली आहे. येथून माती आणण्याचे उद्दिष्ट असल्याचे चीनने जरी म्हटले असले, तरी त्याद्वारे तो काहीतरी वेगळाच कट रचत असल्याचे तज्ञांचे मत आहे.

पंतप्रधान मोदी स्वत:ला ‘हिंदुहृदयसम्राट’ म्हणवून घेतात ! – डॉ. शशी थरूर, खासदार, राष्ट्रीय काँग्रेस

थरूर पुढे म्हणाले, ‘‘नोटबंदीचा, जी.एस्.टी.चा फटका व्यावसायिकांना बसला आहे. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्या. चीनही सीमेवर दबा धरून बसला आहे.

नाशिक येथे श्री शांतीगिरी महाराज अपक्ष लोकसभा लढवण्यावर ठाम !

श्री शांतीगिरी महाराज भक्त परिवाराच्या वतीने ‘जेव्हा राजसत्ता आपले कर्तव्य विसरते, तेव्हा धर्मसत्तेला पुढे यावे लागते’ अशी माहिती असलेले मोठे फलक लावण्यात आले आहेत.

निवडणूक कामकाजामुळे काही मार्गावरील राज्य परिवहन सेवा विस्कळीत होण्याची शक्यता !

नागरिकांनी सहकार्य करण्याचे राज्य परिवहन महामंडळाच्या वतीने आवाहन

पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागास न्यायालयाची नोटीस !

लाचलुचपत प्रतिबंधक विभागालाच नोटीस द्यावी लागत असेल, तर कधीतरी देशातील भ्रष्टाचार संपेल का ?

नाशिक येथे ‘आयसीआसीआय होम फायनान्स’चे लॉकर तोडून चोरट्यांनी ५ कोटी रुपयांचे दागिने पळवले !

ही घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. २२२ ग्राहकांच्या सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली आहे.

मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी मुंबईत सावत्र पित्याला अटक !

पीडित मुलीच्या तक्रारीवरून तिच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

यवतमाळ येथे अल्पवयीन मुलीची विक्री करणार्‍या मुलीच्या आईसह धर्मांधांना अटक !

मुलीची विक्री करण्यामध्ये आईचा हात असणे, हे घोर कलियुग असल्याचे लक्षण ! समाजाला धर्मशिक्षण दिल्यास व्यक्तीची बुद्धी सात्त्विक होऊन अशा प्रकारच्या कृती होणार नाहीत !