संपादकीय : ‘जशास तसे’ उत्तर द्यावे !

हिंदूंनी जागृत होऊन धर्मांधांच्या झुंडशाहीला ‘जशास तसे’ उत्तर देण्यासाठी सज्ज रहाणे आवश्यक !

देशभक्तीची वानवा !

गड-दुर्ग येथे झाडे, भिंती यांवर दगडाने नावे कोरणे, रेल्वेरूळ उखडणे, दंगलींच्या वेळी पोलीस चौक्या जाळणे, रेल्वेगाड्यांवर दगडफेक करणे, बसची तोडफोड करणे, बसगाड्या किंवा रेल्वेचे डबे यांना आग लावणे आदी गोष्टी समाजकंटक जाणीवपूर्वक करत असतात….

जीवन मंगल करण्यासाठी धर्मग्रंथांचे महत्त्व

जीवन म्हणजे पाण्यावर ओढलेली रेघ आहे. ‘ती तर मिटवायचीच !’, असे पक्के जाणूनच आपल्याला जीवन जगायचे आहे. एकदा हे मनात रूजले की, मान-अपमान, सुख-दु:ख यांपलीकडे जाऊन धैर्याने त्या भगवंताच्या वाटेने आपल्याला जायचे आहे, हे समजते.

जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराच्या जीर्णाेद्धाराला ६०० वर्षे लागणे, हे भारतातील हिंदूंना लज्जास्पद !

‘जम्मू-काश्मीरमधील प्राचीन मार्तंड सूर्यमंदिराचा ६०० वर्षांनंतर जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. यासंदर्भात संस्कृती विभागाच्या प्रधान सचिवांनी १ एप्रिल २०२४ या दिवशी जम्मू येथील नागरी सचिवालयात उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे.

काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिर पुन्हा उभे रहाणे म्हणजे गुलामी मानसिकतेचे मळभ दूर होणे !

काश्मीरचा सम्राट ललितादित्य मुक्तपीड याने काश्मीरमध्ये मार्तंड सूर्यमंदिराची उभारणी केली होती. या मंदिराची भव्यता आणि सौंदर्य विलक्षण होते. मोढेरा, मुल्तान आणि कोणार्क येथील सूर्यमंदिरापेक्षाही मार्तंड सूर्यमंदिर भव्य होते.

गुरुकुल शिक्षणपद्धत आवश्यक का ?

जसे शरिरात प्राण (जीव) नाही, तर शरीर व्यर्थ आहे, तसेच आश्रमात आणि मंदिरात संतांचे आगमन किंवा वास्तव्य नाही, सत्संग नाही, तर ती वास्तू केवळ ४ भिंतीचीच आहे. गुरुकुल शिक्षणपद्धत व्यक्तीला विकसित जीवन जगण्याची दृष्टी देते.

प्रश्न आहे हिंदुत्वाच्या अस्तित्वाचा !

हिंदूंना स्वतःचे अस्तित्व टिकवायचे असेल आणि पुन्हा पारतंत्र्यात खितपत पडायचे नसेल, तर हिंदुत्वाची कास धरणे आवश्यक !

‘इलेक्ट्रॉनिक व्होटींग मशीन’ (इ.व्ही.एम्. – इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र) ‘हॅक’ होऊ शकते का ?

याचे सरळ साधे सोपे उत्तर, कदाचित ‘हो’ असे असू शकते; पण तसे करणे शक्य नाही. ते सामान्य माणसालाच नव्हे, तर अनेक तंत्रज्ञ, इंजिनीयर यांनाही सहज पटू शकते.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या काळामध्ये प्रसाद भांडारात सेवा करत असतांना कु. श्रिया राजंदेकर हिला आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या संपूर्ण काळामध्ये ‘प्रत्येक क्षणी गुरुदेव माझ्याकडून सेवा करवून घेत होते आणि तेच मला सेवा करण्यासाठी बळ देत होते’, असे मी अनुभवले.

आनंदी, प्रेमळ आणि साधकांचे त्रास दूर करण्यासाठी रात्रंदिवस धडपडणारे सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ !

सद्गुरु गाडगीळकाकांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने अनेक जणांचे त्रास न्यून झाले आहेत.ते नवनवीन प्रयोग करून साधकांचे त्रास दूर होण्यासाठी उपाय शोधतात.