मालदीवने तुर्कीयेकडून खरेदी केले सैनिकी ड्रोन !

मालदीव सरकारने त्याच्या समुद्री क्षेत्रात गस्त घालण्यासाठी तुर्कीयेकडून सैनिकी ड्रोन खरेदी केले आहेत. ड्रोनची नेमकी संख्या समजू शकलेली नाही. मालदीवने काही दिवसांपूर्वी चीनकडून शस्त्रे विकत घेण्यासाठी संरक्षण करार केला होता.

गेल्या वर्षीच्या तुलनेत मालदीवला भेट देणार्‍या भारतीय पर्यटकांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट !

गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी ४ मार्चपर्यंत मालदीवला भेट देणार्‍या भारतियांच्या संख्येत ३३ टक्क्यांनी घट झाली आहे. मालदीवच्या पर्यटन मंत्रालयाने प्रसारित केलेल्या आकडेवारीनुसार, ४ मार्च २०२३ पर्यंत ४१ सहस्र ५४ भारतीय पर्यटकांनी मालदीवला भेट दिली.

बंगालमध्ये आम्ही ‘एन्.आर्.सी’ लागू होऊ देणार नाही ! – मुख्यमंत्री ममता बॅनर्जी

‘एन्.आर्.सी.’ लागू केले, तर बंगालमधील लाखो बांगलादेशी घुसखोरांना भारतातून बाहेर काढले जाईल. याचा परिणाम तृणमूल काँग्रेसची अर्धीअधिक मते अल्प होण्यात होईल. त्यामुळे ममता बॅनर्जी यांच्याकडून यास प्राणपणाने विरोध होणे, यात काय ते आश्‍चर्य ?

तमिळनाडूमध्ये अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय तस्करी करणारा द्रमुकचा नेता जफर सादिक याला अटक !

सनातन धर्माला नष्ट करण्याचा प्रयत्न करणार्‍या द्रमुकमध्ये कुणाचा भरणा आहे ?, हे जाणा ! केंद्र सरकारने आता अशा पक्षावर बंदीच घातली पाहिजे !

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेतील सुधारणेसाठी आणखी किती वर्षे वाट पहावी लागणार ? – भारत

संयुक्त राष्ट्रांमध्ये काही ठराविक देशांचे प्राबल्य आहे, याला भारत आव्हान देत आहे. त्यामुळेच भारताच्या मागणीकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात आहे, हेच यातून लक्षात येते !

जुनागड (गुजरात) येथे बेकायदेशीर दर्गा आणि २ मंदिरे प्रशासनाने पाडली !

पोलिसांवर पुन्हा आक्रमण होऊ नये; म्हणून प्रशासनाने या वेळी हिंदूंची मंदिरे पाडून ‘आम्ही भेदभाव करत नाही’, असे दाखवण्याचा प्रयत्न केला, असे कुणी म्हटले, तर चुकीचे ठरू नये !

Shoot Pro-Pakistan Supporters : कुणी पाकिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देत असेल, तर त्यांना सरळ गोळ्या घाला ! – मंत्री के.एन्. राजन्ना, कर्नाटक

पाकप्रेमी काँग्रेसवाल्यांना हे मान्य आहे का ?

जयपूर (राजस्थान) येथील मुसलमानबहुल भागातील ३१ वर्षांपासून बंद असलेले शिवमंदिर भाजपच्या आमदारांनी उघडले !

मुसलमानबहुल भागातील मंदिर बंद का करावे लागते ? हिंदुबहुल भागातील मशिदी आणि चर्च कधी बंद केले जातात का ? सर्वधर्मसमभावाचा ठेका केवळ हिंदूंनीच घेतला आहे का ?

जलवाहिन्या फुटल्याने म्हापसा (गोवा) बाजार जलमय

नागरिकांनी माहिती दिल्यानंतर जलवाहिन्या सायंकाळपर्यंत दुरुस्त करण्यात आल्या. ‘अशा परिस्थितीत अचानक पाऊस पडल्यास मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे गटारांची स्वच्छता करण्यात यावी.

गोवा : हरवळेतील पारंपरिक दिवजोत्सव आणि रथोत्सव रहित !

हिंदूंसाठी असे होणे दुर्दैवी ! हिंदूंनी सामंजस्याने समस्या सोडवणे आवश्यक !