रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर मान्यवरांनी दिलेले अभिप्राय

‘रामनाथी आश्रम पाहून मला अद्वितीय, अद्भुत आणि अलौकिक अशा गोष्टींची माहिती मिळाली.

साधकांना संतांच्या सत्संगात काही बोलायचे नसले, तरी सत्संगामुळे होणारे लाभ मिळवण्यासाठी त्यांनी सत्संगात बसावे !

संतांच्या सत्संगात साधकांवरील वाईट शक्तीचे आवरण दूर होऊन त्यांना चैतन्य मिळून आध्यात्मिक स्तरावरील लाभ होतो.

हिंदु राष्ट्र स्थापनेचे कार्य प्रभावीपणे होण्यासाठी परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी सांगितलेली मौलिक सूत्रे

जिज्ञासू वृत्तीने धर्मशास्त्र समजून घेऊन धर्मप्रसार केल्यास इतरांचे शंकानिरसन करता येणे शक्य !

‘शक्य असेल, तेथे प्रत्यक्ष जाऊन सूक्ष्म परीक्षण केल्यास साधनेतील शक्ती अनावश्यक व्यय होत नाही’, असे परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी शिकवणे

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे सूक्ष्म जगताविषयीचे अनुभव या लेखमालिकेतून आपण पहात आहोत. ९ मार्च या दिवशी या लेखमालेतील काही भाग पाहिला, आज अंतिम भाग १८ पाहूया.

हिंदु राष्ट्र-स्थापनेकरता ‘आपत्काळापूर्वी ग्रंथांच्या माध्यमातून अधिकाधिक धर्मप्रसार व्हावा’, यासाठी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा संकल्प कार्यरत झाल्याने त्यांची अपार कृपा व्हावी यासाठी या कार्यात तळमळीने सहभागी व्हा !

ग्रंथसेवेच्या अंतर्गत संकलन, भाषांतर, संरचना, मुखपृष्ठ-निर्मिती, ग्रंथछपाईसंबंधाने करायच्या सेवा इत्यादी विविध सेवांमध्ये सहभागी होऊ इच्छिणार्‍यांनी स्वत:ची माहिती सनातनच्या जिल्हासेवकांच्या माध्यमातून पाठवावी.

अधिकोष किंवा पोस्ट यांच्या खात्यातून मिळणार्‍या व्याजातून ‘टी.डी.एस्.’ कपात झाल्याने होणारी आर्थिक हानी टाळण्यासाठी एप्रिल मासाच्या पहिल्या आठवड्यात 15G वा 15H अर्ज अधिकोषात सादर करा !

‘टी.डी.एस्. (TDS – Tax Deducted At Source) कपात होऊ नये’, यासाठी पुढील आर्थिक वर्षासाठी 15G किंवा 15H यांपैकी एक फॉर्म भरून देण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना पुढे दिल्या आहेत.

समष्टी सोहळे आध्यात्मिक आणि भावाच्या स्तरावर करण्याचे महत्त्व !

अयोध्येत होणार्‍या श्री रामलल्लाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या सोहळ्यानिमित्त त्या देवळात श्रीरामाचा सामूहिक आणि भावपूर्ण नामजप केला गेल्यामुळे देवळातील सूक्ष्म अंधार न्यून होऊन चैतन्य वाढणे.

डिझेल परताव्यापोटी रत्नागिरी जिल्ह्याला ७ कोटी ७३ लाख रुपये संमत

राज्यशासनाने जिल्ह्यासाठी डिझेल परताव्यापोटी ७ कोटी ७३ लाख १४ सहस्र रुपये संमत केले आहेत. त्यामुळे येथील मासेमारांना दिलासा मिळाला आहे.