‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा निश्‍चय प्रत्येक हिंदूने करणे आवश्यक !

‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कृती केल्या. त्याचप्रमाणे ‘हिंदु राष्ट्र हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असा मनाचा निश्‍चय करून त्यासाठी प्रत्येक हिंदूने लढाऊ वृत्तीने आणि संविधानिक मार्गाने प्रयत्न केले पाहिजेत !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

पंडित धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्याची अंनिसची मागणी !

‘अशास्त्रीय, दिशाभूल करणारे आणि अंधश्रद्धेला खतपाणी घालणारे वक्तव्य धीरेंद्रकृष्ण शास्त्री सतत करत असून त्याची पुनरावृत्ती पुण्यातही झाली आहे’, असा आरोप करत धीरेंद्रकृष्ण शास्त्री यांच्यावर गुन्हा नोंद करा, अशी मागणी अंनिसकडून करण्यात आली आहे.

संस्‍कृतला पुनर्वैभव प्राप्‍त व्‍हावे !

सौंदर्याने नटलेल्‍या आणि चैतन्‍याने ओतप्रोत भरलेल्‍या संस्‍कृत भाषेला लाथाडणे, हा कृतघ्‍नपणाच होय !

बनावट औषधांपासून सावधान !

सीलबंद खाद्य उत्‍पादनातील रसायनांचा वापर; शेतमालावर होणारी रासायनिक फवारणी; फळे, भाज्‍या लवकर पिकवण्‍यासाठी केलेली रासायनिक प्रक्रिया, वाढते प्रदूषण, हवामानातील अनियमितता..

भ्रमणसंगणक चोरणार्‍या आरोपीला अटक !

अशा चोरांना कठोर शिक्षा केल्याविना चोरीच्या घटना थांबणार नाहीत !

हिंदूंनो, तुम्हाला मिळणार ठेंगा !

तेलंगाणा राज्याचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी पुन्हा सत्तेवर आल्यावर मुसलमान युवकांसाठी स्वतंत्र ‘आयटी पार्ट’ उभारण्याची घोषणा केली. ‘आमच्या सरकारने गेल्या १० वर्षांत अल्पसंख्यांकांच्या विकासासाठी १२ सहस्र कोटी रुपये खर्च केले आहेत’, असेही ते म्हणाले.

‘कन्‍व्‍हेंशनल आर्म्‍ड फोर्स इन युरोप’ कराराच्‍या स्‍थगितीचे परिणाम !

‘नाटो’ने (‘नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन’ने) शीतयुद्धाच्‍या काळात ‘सोव्‍हिएत युनियन’ (आताचा रशिया) समवेत केलेला ‘शीतयुद्ध सुरक्षा’ करार निलंबित केला आहे.

दिवाळीत प्रचंड उलाढाल करणारी ‘सनातन इकॉनॉमी’ (अर्थव्यवस्था) !

दिवाळीत भारतियांनी चिनी मालावर टाकलेला बहिष्कार, हा राष्ट्रऐक्याचा आविष्कार !

विरोधी गुणधर्माचे असूनही शरिरात गुण्यागोविंदाने राहणारे वात, पित्त आणि कफ

शरिरातील वात आणि कफ ‘शीत (थंड)’ गुणाचे, तर पित्त उष्ण (गरम) गुणाचे आहे. ‘एकमेकांच्या विरोधी गुणांचे हे वात, पित्त आणि कफ निरोगी शरिरात गुण्यागोविंदाने राहतात’, हीच तर भगवंताची लीला आहे.’