गौरी लंकेश प्रकरणात हिंदूंच्या बाजूने लढणारे अधिवक्ता कृष्णमूर्ती यांच्यावर गोळीबार करणार्‍यांचा शोध घ्या !

कर्नाटकातील साम्यवादी पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात गोवण्यात आलेल्या हिंदूंच्या बाजूने लढणारे हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता पी. कृष्णमूर्ती यांच्यावर १२ एप्रिलच्या रात्री अज्ञातांनी गोळ्या झाडल्या.

वर्धा येथे भटक्या कुत्र्यांच्या गोठ्यावरील आक्रमणात कालवडीचा मृत्यू !

जिल्ह्यातील करंजी येथील डॉ. प्रकाश नागपुरे यांच्या शेतात गुरांसाठी गोठा बांधण्यात आला आहे. १३ एप्रिलच्या रात्री १२ वाजता ६ भटक्या कुत्र्यांच्या टोळीने गोठ्यावर आक्रमण केले.

राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी क्षमा मागावी ! – चंद्रशेखर बावनकुळे, प्रदेशाध्यक्ष, भाजप

राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी क्षमा मागावी, अन्यथा याचे वाईट परिणाम होतील, अशी चेतावणी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसचे राहुल गांधी यांना दिली आहे.

लोकमान्य टिळक जन्मस्थान सुशोभिकरणासाठी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झाले भूमीपूजन

सुशोभिकरण काम पूर्ण झाल्यावर स्मारकाच्या लोकापर्णानंतर लोकमान्य टिळक जन्मस्थान प्रतिदिन सकाळी ८ वाजल्यापासून रात्री ९ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी खुले राहील, याविषयी आदेश काढण्याकरता जिल्हाधिकारी यांना सूचना देण्यात येतील

पी.एफ्.आय.वर बंदी घातल्यावर अटक केलेल्या ८ कार्यकर्त्यांची सुटका !

पी.एफ्.आय. या जिहादी संघटनेवर बंदी घातल्यावर अटक केलेल्या ८ कार्यकर्त्यांना बेंगळुरू नगर दिवाणी न्यायालयाने जामीन संमत केला आहे.

लोकमान्य टिळक जन्मभूमीचे  संवर्धन करा !

पुरातत्व विभागाने या दुरवस्थेकडे तात्काळ लक्ष देऊन लोकमान्य टिळक यांचे जन्मस्थान ‘राष्ट्रीय स्मारक’ घोषित करावे, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने २० नोव्हेंबर २०२१ या दिवशी समितीच्या पत्रकार परिषदेत केली होती. सविस्तर वृत्त पहा …

‘शंभुदुर्ग प्रतिष्ठान’कडून आंदोलनाची चेतावणी, तर पोलिसांकडून हिंदुत्वनिष्ठांवर दबाव !

ख्रिस्ती मिशनरी हिंदूंचे मोठ्या प्रमाणात धर्मांतर करत असतांना ख्रिस्ती व्यक्तीची मंदिराच्या पर्यवेक्षकपदी नियुक्ती धर्मप्रेमी हिंदूंनी ‘सर्वधर्म समभावा’च्या नावाखाली का सहन करावी ?

(म्हणे) ‘सत्तेचा गैरवापर करून भारतियांमध्ये फूट पाडणारे खरे ‘देशद्रोही’ !’ – सोनिया गांधी

देशात बहुतांश काळ सत्तेवर असलेल्या काँग्रेसने सर्वप्रथम जातीनुसार आरक्षण देऊन बहुसंख्य समाजामध्ये फूट पाडली !

संबलपूर (ओडिशा) येथे हिंदूंच्या दुचाकी फेरीवर मशिदीजवळ धर्मांध मुसलमानांकडून आक्रमण

फेरीमध्ये १ सहस्र दुचाकीधारक सहभागी झाले होते. ते ‘जय श्रीराम’ आणि ‘जय बजरंग बली’ अशा घोषणा देत असतांना मशिदीजवळ २०० धर्मांध मुसलमानांनी त्यांच्यावर आक्रमण करत शिवीगाळ केली.

आताचा भारत प्रत्युत्तर देणारा देश आहे ! – परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर

आजच्या भारताची धोरणे भारताबाहेरच्या लोकांच्या दबावाखालची नसतात. हा स्वतंत्र भारत आहे. भारत आता ‘तुम्ही कुणाकडून तेल विकत घ्या ? आणि कुणाकडून घेऊ नका ?’, हे त्याला सांगणार्‍या देशांच्या दबावाखाली रहात नाही.