वर्धा – जिल्ह्यातील करंजी येथील डॉ. प्रकाश नागपुरे यांच्या शेतात गुरांसाठी गोठा बांधण्यात आला आहे. १३ एप्रिलच्या रात्री १२ वाजता ६ भटक्या कुत्र्यांच्या टोळीने गोठ्यावर आक्रमण केले. यामध्ये कुत्र्यांनी कालवडीचे लचके तोडले. त्यात तिचा मृत्यू झाला. या वेळी शेतातील काहींनी आरडाओरड केली. त्यामुळे कुत्री पळून गेली.
सनातन प्रभात > Location > आशिया > भारत > महाराष्ट्र > वर्धा येथे भटक्या कुत्र्यांच्या गोठ्यावरील आक्रमणात कालवडीचा मृत्यू !
वर्धा येथे भटक्या कुत्र्यांच्या गोठ्यावरील आक्रमणात कालवडीचा मृत्यू !
नूतन लेख
- Kyrgyzstan Student Attack : किर्गिजस्तानमध्ये भारतीय विद्यार्थ्यांवर आक्रमण
- गुजरातमध्ये मदरशांचे सर्वेक्षण करणार्या पथकातील एका शिक्षकावर धर्मांधांकडून आक्रमण !
- जलपाईगुडी (बंगाल) येथे हिंदूंच्या ४ मंदिरांवर आक्रमण : देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
- समुद्रकिनार्यांवरील भटक्या कुत्र्यांची समस्या गंभीर, सरकारच्या हस्तक्षेपाची मागणी
- उदयनिधी स्टॅलीन यांचा हिंदूद्वेष
- देशात हिंदूंचे अस्तित्व टिकून रहाण्यासाठी घुसखोरांना हाकलवून लावणे हाच अंतिम पर्याय !