मोहनदास गांधी यांच्या हत्येवर ‘बुलेट’ नावाचा चित्रपट येणार !

म. गांधी यांच्यावर ३ गोळ्या झाडण्यात आल्याचे म्हटले जाते. प्रत्यक्षात त्यांच्यावर ४ गोळ्या झाडण्यात आल्या. ही चौथी गोळी पंडित नथुराम गोडसे यांच्या बंदुकीतून सुटलीच नव्हती.

भारतातून चीनला जाणार्‍या इराणच्या विमानात बाँब असल्याची माहिती

भारताने विमान उतरवण्यास अनुमती नाकारली
भारताच्या सुखोई लढाऊ विमानाने विमानाला साथ देत सीमेबाहेर सोडले

कोलकाता येथील दुर्गापूजा मंडपात म. गांधी यांना दाखवले राक्षसाच्या रूपात

या पुतळ्याचे आणि म. गांधी यांच्यामधील साम्य योगायोग असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. त्याचवेळी स्वातंत्र्य चळवळीतील गांधी यांच्या भूमिकेवर टीका करणे आवश्यक असल्याचेही आयोजकांनी म्हटले आहे.

भदोही (उत्तरप्रदेश) येथील दुर्गापूजा मंडपात आरती चालू असतांना लागलेल्या भीषण आगीत तिघांचा मृत्यू

मृतांमध्ये २ मुले आणि एक महिला यांचा समावेश आहे, अशी माहिती भदोहीचे जिल्हाधिकारी गौरांग राठी यांनी दिली.

पोप फ्रान्सिस यांच्याकडून रशिया आणि युक्रेन यांना युद्ध थांबवण्याचे आवाहन !

‘युद्ध कधी कोणत्याही समस्येचे समाधान नाही, तर विनाश आहे, हे आपण किती रक्त सांडल्यावर लक्षात घेणार आहोत ?’, असा प्रश्न त्यांनी विचारला. 

भाग्यनगर (तेलंगाणा) येथे ३ आतंकवाद्यांना अटक

दसर्‍याला भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यक्रमांत हातबाँब फेकून करणार होते आक्रमण !

‘आदिपुरुष’ या चित्रपटात प्रभु श्रीरामाच्या पराक्रमी स्वरूपाचे दर्शन घडणार ! – दिग्दर्शक ओम राऊत

‘आदिपुरुष’ हा चित्रपट हिंदी आणि तेलुगु या भाषांमध्ये बनवण्यात आला आहे. यासह हाच चित्रपट तामिळ, कन्नड, मल्याळम्, मराठी, बंगाली आणि उडिया या भाषांमध्येही बनवण्याचीही सिद्धता चालू आहे.

भारतीय वायूदलात स्वदेशी बनावटीच्या ‘लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर्स’चा समावेश

सुमारे ३ सहस्र ८८५ कोटी रुपये खर्चून तयार केलेली १५ हेलिकॉप्टर्स वायूदलात सामील होत आहेत.

गोवा : डिचोली येथे श्री दुर्गामाता दौड आणि हिंदु राष्ट्र उभारणीची शपथ !

माता जगदंबेची अखंड कृपा संपादन करण्यासाठी आणि हिंदु राष्ट्र उभारणीसाठी एक शक्तीचा स्रोत या संपूर्ण परिसरात पसरला आहे, असेच चित्र दिसत होते. नवरात्रोत्सवातील साक्षात श्री दुर्गादेवीचे दर्शनच उपस्थित भाविकांनी अनुभवले !

गोव्यात १ ऑक्टोबरपासून पाणीदेयकात ५ टक्के वाढ

सर्व प्रकारच्या पाणीदेयकांत ही वाढ होणार असून पुढे प्रत्येक आर्थिक वर्षाच्या प्रारंभी पाणीदेयकात वाढ होणार आहे. आता केलेल्या दरवाढीमुळे सध्याच्या वाढत्या महागाईत नागरिकांना आणखी एका संकटाला सामोरे जावे लागणार आहे.