‘साधना शिबिर’ यासारख्या समष्टी सेवेमध्ये वाईट शक्ती सर्वांवर वेगवेगळ्या प्रकारे आक्रमण न करता एकाच प्रकारे समष्टी आक्रमण करून कशा प्रकारे स्वतःची शक्ती वाचवतात, हे लक्षात येणे

समष्टी आक्रमण करून वाईट शक्ती स्वतःची शक्ती वाचवतात. त्यामुळे मला सर्व संतांसाठी उपाय करण्यासाठी कुंडलिनीचक्रांची स्थाने एकच आली. माझाही वेळ वाचला.

सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेला नामजप आणि आधुनिक वैद्य डॉ. मानसिंग शिंदे यांचे औषधोपचार केल्यावर त्वचारोग उणावणे

उपायांची चौकट वाचल्यावर ‘प.पू. गुरुदेवच सद्गुरु काकांच्या माध्यमातून नामजप सांगत आहेत’, असे मला वाटले. आता माझा त्रास ७५ टक्क्यांहून अधिक प्रमाणात उणावला आहे.

चाळीसगाव (जिल्हा जळगाव) येथील कै. जामराव भावराव पाटील (वय ८५ वर्षे) यांच्या निधनापूर्वी आणि नंतर जाणवलेली सूत्रे !

‘वडिलांच्या निधनाविषयी परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक असावे; म्हणून तो लेख त्यांच्या निधनापूर्वी ४ दिवस आधी प्रसिद्ध झाला. हा एक चमत्कार आहे आणि गुरुदेवांनी वडिलांना दिलेला आशीर्वाद आहे.’

कानपूर येथील हिंसाचाराच्या मागे पाकिस्तानचा हात असल्याचा संशय

पाकमधून भारतात हिंसाचार घडवण्यात येत असेल, तर भारताची अंतर्गत सुरक्षा किती कुचकामी आहे, हे लक्षात येते ! उद्या पाकशी युद्ध झाल्यास धर्मांध अशा प्रकारचे उठाव करू लागले, तर ते पोलिसांना पेलवणार आहे का ? याचा विचार आतापासूनच केला पाहिजे !

भाजप पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पीठ मुक्त करण्याचे सूत्र निवडणुकीत घेण्याच्या सिद्धतेत !

जम्मू-काश्मीरच्या आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपकडून पाकव्याप्त काश्मीरमधील शारदा पिठाचे सूत्र उपस्थित करून प्रचार करण्याची सिद्धता होत आहे.

अभिनेते संजय दत्त कपाळावर टिळा आणि शेंडी ठेवलेल्या खलनायकाच्या भूमिकेत !

खलनायक हे ब्राह्मण, साधू, संत, पुजारी अशा भूमिकेत दाखवून हिंदी चित्रपटसृष्टी अनेक वर्षांपासून हिंदु धर्माची अपकीर्ती करत आली आहे. आता यावर कायमस्वरूपी प्रतिबंध घालणे आवश्यक आहे.

पाकिस्तान पाकव्याप्त काश्मीरमधील गिलगिट-बाल्टिस्तान चीनला देण्याच्या सिद्धतेत !

असे झाल्यास भारताला चीनपासून आधीच असलेला धोका आणखी वाढेल. अशा कुरापतखोर पाकला भारत कसा धडा शिकवणार आहे ?

हिंसेसाठी चिथावणी देणे, हे शांतता, सहिष्णुता आणि सद्भाव यांच्या विरोधी ! – भारत

द्वेष पसरवणारी भाषणे आणि भेदभाव यांच्या विरोधात अभियान राबवतांना काही निवडक धर्म अन् समुदाय यांच्यापुरते सीमित न रहाता यामध्ये सर्व प्रभावितांना सहभागी करून घेण्याचे संयुक्त राष्ट्रांचे दायित्व आहे.

‘मुसलमानांना एक घंटा द्या, एकही हिंदुत्वनिष्ठ जीवंत रहाणार नाही, याची मी निश्‍चिती देते !’

यापूर्वी अकबरूद्दीन ओवैसी यांनीही ‘१५ मिनिटांसाठी पोलिसांना बाजूला करा, आम्ही ७५ कोटी हिंदूंना संपवू’, अशा आशयाची धमकी दिली होती. आता जन्नत अलिमा यांनीही अशाच प्रकारची धमकी दिली आहे. यावरून अशा मुसलमान नेत्यांची हिंदूंना संपवण्याची किती सिद्धता आहे, हे स्पष्ट होते !

नौदलाचे आजी-माजी सैनिक आता मर्चंट नेव्हीमध्ये काम करू शकतात !

असा करार भारतीय नौदल आणि नौवहन संचालनालय यांच्यात झाला आहे.