
न्यूयॉर्क – हिंसेसाठी चिथावणी देणे, हे शांतता, सहिष्णुता आणि सद्भाव यांच्या विरोधी आहे, असे वक्तव्य संयुक्त राष्ट्रांमध्ये भारताचे उपस्थायी प्रतिनिधी आर्. रवींद्र यांनी केले. युक्रेनवर आयोजित सुरक्षा परिषदेच्या बैठकीत ते बोलत होते.
संयुक्त राष्ट्र में भारत ने कहा, हिंसा के लिए उकसाना शांति-सहिष्णुता और सद्भाव की भावना के खिलाफ https://t.co/cExYNuaeB9
— Prabhasakshi (@prabhasakshi) June 22, 2022
ते पुढे म्हणाले की, लोकशाहीला सशक्त करण्यासाठी घटनात्मक सीमेत राहून विचार करणे आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य महत्त्वपूर्ण आहे, असे भारत मानतो. लोकशाहीच्या सिद्धांतांवर आधारित समाजरचना विविध समुदायांना एकत्र रहाण्यासाठी चांगले वातावरण निर्माण करते. द्वेष पसरवणारी भाषणे आणि भेदभाव यांच्या विरोधात अभियान राबवतांना काही निवडक धर्म अन् समुदाय यांच्यापुरते सीमित न रहाता यामध्ये सर्व प्रभावितांना (धर्म अथवा समुदाय यांना) सहभागी करून घेण्याचे संयुक्त राष्ट्रांचे दायित्व आहे.
फिरोजाबाद (उत्तरप्रदेश) येथे उत्खननात सापडलेली २ सहस्र वर्षे जुनी नाणी मंदिरातून गायब !
हिंदूंच्या मागण्या शासनाकडे पोचवून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार ! – डॉ. अनिल बोंडे, खासदार, भाजप
Shivayogi Lohar Suspended : लव्ह जिहादचे प्रकरण दडपणारा पोलीस निरीक्षक निलंबित !
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
Russian Oil Imports : भारत रशियाकडून इंधन खरेदी करणारा चीननंतरचा दुसरा सर्वांत मोठा खरेदीदार !