वयस्कर असूनही स्वावलंबी असणार्‍या ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मंदाकिनी विनायकराव चौधरी (वय ८५ वर्षे)

आजी नेहमी सकाळी नियोजित वेळेत उठतात. त्या अतिशय व्यवस्थित रहातात. त्या पूर्वापार चालत आलेल्या रूढी आणि परंपरा यांचे अत्यंत मनापासून अन् आदराने पालन करतात.

विश्वकल्याणाचा व्यापक संकल्प आणि संपूर्ण विश्वावर निरपेक्ष प्रीती करणारे सच्चिदानंद परब्रह्मस्वरूप परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या भेटीतून अनुभवलेले भावक्षण !

४ जून २०२२ रोजी सौ. शालिनी प्रकाश मराठे यांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी विविध माध्यमांतून दिलेली भावभेट याविषयी पाहिले. आज उर्वरित भाग पाहूया.

‘ईश्वरपूर येथील पू. राजाराम नरुटे यांची दिवसांत १० टक्के आध्यात्मिक पातळी कशी वाढली ?’, याविषयी त्यांचे पुत्र श्री. शंकर नरुटे यांना सुचलेली सूत्रे !

परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने काहीही होऊ शकते. ‘भगवंत समोर आला की, शिष्याचा उद्धार होतोच’, आज ते अनुभवायलाही मिळाले.

सावंतवाडी (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील विविध जत्रोत्सवांनिमित्त दैनिक ‘सनातन प्रभात’साठी विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना साधकांनी केलेले प्रयत्न आणि त्यांना आलेल्या अनुभूती

विज्ञापने मिळवण्याची सेवा करतांना तेथील साधकांना ‘गुरु सुचवतात, गुरुच करवून घेतात आणि गुरुच अनुभूती देतात’, या सुवचनाचा प्रत्यय आला !

महंमद पैगंबर यांचा अवमान करणार्‍यांचा आम्ही सूड उगवू !  

हिंदूंच्या देवतांचा अवमान करणार्‍यांच्या विरोधात हिंदू वैध मार्गानेही कारवाई करण्याची मागणी करत नाहीत, तर मुसलमान थेट कायदा हातात घेण्याची धमकी देतात आणि अनेकदा तसे करतातही !

तुर्कस्तानानंतर आता इजिप्तचाही भारताच्या गव्हाची खेप घेण्यापासून नकार !

इस्लामी देशांचे भारताविरुद्ध षड्यंत्र ! आता भारतानेही अशा देशांकडून आयात होणार्‍या वस्तूंवर बंदी घातली पाहिजे !

अलाहाबाद उच्च न्यायालयाकडून सलीम याला जामीन संमत करतांना एक मास गोसेवा करण्याची आणि गोशाळेला १ लाख रुपये दान देण्याची अट !

सलीम याने गोहत्या केल्याचे प्रकरण

मराठा तितुका मेळावावा प्रतिष्ठानच्या वतीने १० वीतील विद्यार्थ्यांना साहाय्य !

मराठा तितुका मेळावावा प्रतिष्ठानच्या वतीने १० वीतील ५ गरजू विद्यार्थ्यांना पुस्तकांसह शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.

‘स्वतःचे प्रश्‍न हे सर्व जगाचे प्रश्‍न आहेत’, या मानसिकतेला युरोपने तिलांजली द्यावी !  

चीनशी भारताचे संबंध चांगले नसले, तरी भारत त्याचा सामना करण्यास सक्षम असल्याचाही स्पष्टोक्ती

जगन्नाथ पुरी प्रदक्षिणा प्रकल्पाच्या विरोधातील याचिका फेटाळली

ओडिशा सरकार अवैध निर्मितीकार्य करत असल्याने मंदिराला धोका निर्माण होत आहे, असा दावा याचिकाकर्त्यांनी केला होता.