अलीगड मुस्लिम विद्यापिठात ‘डोके धडापासून वेगळे करा’च्या चिथावणीखोर घोषणा !

अशा चिथावणीखोर विधानांमुळे कायदा आणि सुव्यवस्था बिघडत असल्याचे आता पोलिसांना वाटत नाही का ?

सर्व हिंदु संघटनांना एकत्र आणण्यासाठी ‘अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशन’ हे व्यासपीठ ! – श्री. गंगाधर कुलकर्णी, श्रीराम सेना

हिंदु जनजागृती समितीने सर्व हिंदु संघटनांना हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी एकत्र आणण्यासाठी एक व्यासपीठ सिद्ध केले आहे, असे प्रतिपादन श्रीराम सेनेचे राज्य सचिव श्री.गंगाधर कुलकर्णी यांनी येथे आयोजित पत्रकार परिषदेत केले.

बांगलादेशच्या फरिदपूर येथे नूपुर सहा या गर्भवती हिंदु महिलेची हत्या

भारतामध्ये एका नूपुर यांना जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या जातात, तर बांगलादेशमध्ये दुसर्‍या एका नूपुर यांच्यावर बलात्कार केला जातो,

मानद पशूकल्याण अधिकारी शिवशंकर स्वामी यांना संरक्षण देण्याची गोरक्षकांची मागणी

गोमातेसह तिचे रक्षण करणारे गोरक्षक संकटात, तर गोहत्या करणारे कसाई मोकाट असणे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद !

देहली पोलिसांकडून चिथावणीखोर भाषणावरून असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गुन्हा नोंद

केवळ मुसलमान नेत्याच्या विरोधात नको; म्हणून हिंदूंच्या संतांवरही गुन्हा नोंद करण्याचा देहली पोलिसांनी प्रयत्न केला आहे, असेच हिंदूंना वाटते !

चीनच्या लडाखजवळील पायाभूत सुविधा धोकादायक ! – अमेरिकी अधिकार्‍याची चेतावणी

जे भारताने सांगायला हवे, ते अमेरिका सांगते ! हे चित्र पालटण्यासाठी सरकारने प्रयत्न करणे आवश्यक !

मुसलमान आतंकवाद्यांनी भारतात केलेल्या बाँबस्फोटांचा इस्लामी देशांनी निषेध केला होता का ? – डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी

‘न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंबंधीचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला होता, असे ट्वीट करून भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी इस्लामी देशांना प्रश्‍न विचारला आहे.

वीजटंचाईमुळे पाकची राजधानी इस्लामाबादमधील विवाह समारंभांवर निर्बंध

सध्या हा नियम राजधानी इस्लामाबाद शहरासाठीच लागू करण्यात आला असला, तरी भविष्यातील या संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांपर्यंतही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

बलुचिस्तानमध्ये २३ वर्षांत ८ सहस्र बलुची लोकांचे अपहरण !

पाकच्या या अत्याचारांच्या विरोधात एकही इस्लामी देश आणि पाश्‍चात्त्य देश बोलत नाही, हे लक्षात घ्या !

अज्ञातांकडून पाकिस्तानातील हिंदु मंदिरांवर आक्रमण : हनुमानाच्या मूर्तीची तोडफोड

नूपुर शर्मा प्रकरणी पाकिस्तानने भारताकडे त्वरित निषेध नोंदवला, तसा आता भारत पाकिस्तानकडे निषेध नोंदवणार का ? कि नेहमीप्रमाणे याकडे दुर्लक्ष करणार ?