
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानमधील आर्थिक संकटामुळे येथे विजेचे संकट निर्माण झाले आहे. त्यामुळेच अधिकाधिक वीज वाचवण्याच्या उद्देशाने पाक सरकारने मोठ्या समारंभांवर रात्री १० वाजेनंतर बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
In a bid to conserve energy, the cash-strapped #Pakistan government has decided to ban wedding functions in #Islamabad city after 10 pm#EnergyCrisis
https://t.co/0aYZBwXOqW— India Ahead News (@IndiaAheadNews) June 8, 2022
याची कार्यवाही ८ जूनपासून चालू करण्यात आली आहे. सध्या हा नियम राजधानी इस्लामाबाद शहरासाठीच लागू करण्यात आला असला, तरी भविष्यातील या संकटाचे गांभीर्य पाहून याची व्यप्ती इतर शहरांपर्यंतही वाढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आग लावणार्या समाजकंटकांवर कठोर कारवाई करा ! – सत्ताधारी आणि विरोधी सदस्यांची मागणी
कुपोषण निर्मूलनात रत्नागिरी जिल्हा परिषदेचा राज्यात आदर्श निर्माण करण्याचा संकल्प ! – पालकमंत्री डॉ. उदय सामंत
Arunachal Pradesh Intrusion : चीन सैन्याने अरुणाचल प्रदेशामध्ये घुसखोरी करून भूमी बळकावली ! – आदिवासी समुदायाचा दावा
Pakistani Soldiers Loot POK : पाकिस्तानच्या सैनिकांनी पाकव्याप्त काश्मीरमध्ये पेट्रोलपंप लुटला !
US-Iran War : अमेरिका आणि इराण यांची एकमेकांवरील आक्रमणे थांबवण्याची सिद्धता
Iran Nuclear Bomb : इराणच्या स्वसंरक्षणासाठी अणूबाँब बनवण्याला पर्याय नाही !