
नवी देहली – इस्लामी देशांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, ८ मार्च २००६ या दिवशी अयोध्येतील संकट मोचन मंदिर उडवण्यासाठी मुसलमान आतंकवाद्यांनी बाँब पेरले होते. या बाँबस्फोटांत १४ पुजारी ठार झाले होते, तर १०० पेक्षा अधिक भक्त घायाळ झाले होते. नूपुर शर्मा प्रकरणी भारताचा निषेध करणार्या इस्लामी देशांनी त्यावेळी त्या घटनेचा निषेध केला होता का ?
सर, वाराणसी?https://t.co/u91D7LUuMV
— अर्पित आलोक मिश्र (@arpitalokmishra) June 9, 2022
‘न्यूयॉर्क टाइम्स’ने यासंबंधीचा संपूर्ण अहवाल प्रसिद्ध केला होता, असे ट्वीट करून भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. सुब्रह्मण्यम् स्वामी यांनी इस्लामी देशांना प्रश्न विचारला आहे.
मुंबई, पुणे आणि नागपूर यांसह अनेक शहरांत तरुणांचे आंदोलन !
Mumbai Police : मुंबईत २३ जुलैपासून ६ ऑगस्टपर्यंत जमावबंदी
Chargesheet Against ‘Al Halimi Foundation’ : ‘अल् हलिमी फाऊंडेशन’विरुद्ध १४ सहस्र पानांचे दोषारोपपत्र प्रविष्ट !
Railway Tickets Seized : ५ वर्षांत १ सहस्र ६७६ गुन्हे नोंद : कोट्यवधी रुपयांची रेल्वे तिकिटे जप्त
Pakistan Supreme Court : १२ वर्षांनंतर सर्व आरोपींची पाकिस्तानच्या सर्वाेच्च न्यायालयाकडून निर्दोष मुक्तता !
मुंबईत उंदरांनी कुरतडलेली फळे ग्राहकांना दिली जात असल्याचा आरोप !