सद्गुरु डॉ. पिंगळेकाका यांनी शिकवलेल्या सूत्रांमुळे साधकाला आलेल्या विविध अनुभूती
मनात नकारात्मक विचार येतांना प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांत सकारात्मक राहून त्यात भगवंताला अनुभवायला शिकवणारी गुरुमाऊली !
मनात नकारात्मक विचार येतांना प्रत्येक प्रसंग आणि परिस्थिती यांत सकारात्मक राहून त्यात भगवंताला अनुभवायला शिकवणारी गुरुमाऊली !
ब्रह्मांडातून पुष्कळ प्रमाणात क्षात्रतेज आणि तेजतत्त्व संपूर्ण सभागृहात प्रक्षेपित होत आहे आणि साक्षात् श्रीविष्णु विराट स्वरूपात विराजमान झाला आहे’, असे जाणवले.
‘सनातनचे ७५ वे संत पू. रमानंद गौडा (रमानंदअण्णा) यांनी कर्नाटक राज्यातील साधकांना ‘विज्ञापनांची सेवा चांगल्या प्रकारे कशी करू शकतो ?’, याविषयी मार्गदर्शन केले.
शेकडो वर्षांपासून जगभरचे हिंदू । भोगत आहेत अत्याचारांच्या झळा ।
गुरुदेवांना येई तयांचा कळवळा । म्हणूनच अधिवेशन हे त्या हिंदूंसाठी ।
गुरुदेवांच्या प्रेमाचा उमाळा ।।
हा आश्रम म्हणजे जणू ‘गोकुळ’ किंवा ‘चारधाम’च आहे. इथेच सर्व आहे. त्यामुळे देवदर्शनासाठी दुसरीकडे कुठे जाण्याची आवश्यकताच नाही !’
लहानपणापासून असलेली श्री वेंकटरमणाचा रथ ओढण्याची इच्छा मला आठवली आणि देवाने ती इच्छा पूर्ण केली; म्हणून कृतज्ञता वाटली. ‘माझी इच्छा पूर्ण करण्यासाठीच गुरुदेवांनी हा प्रसंग घडवला’, असे मला वाटले.
आम्ही ज्या व्यक्तींना धर्मकार्यासाठी अर्पण करण्याचे महत्त्व सांगितले, त्या व्यक्ती ते सहजतेने देत होत्या. या वेळी समाजातील काही नवीन व्यक्ती जोडल्या गेल्या. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा अर्पण घेतांना पुष्कळ आनंद मिळत होता.
अशा वासनांधांना शरियत कायद्यानुसार भूमीमध्ये कमरेपर्यंत गाडून त्याच्यावर दगड मारून त्याला ठार मारण्याची शिक्षा देण्याची कुणी मागणी केली, तर आश्चर्य वाटू नये !
भारतातील हिंदूंनीही पाकमधील हिंदूंच्या रक्षणाचे सूत्र उपस्थित करून येथील पाक दूतावासाच्या समोर निदर्शने करावीत !
राजस्थानमध्ये अशा घटना वारंवार घडत असूनही काँग्रेस सरकार त्या रोखण्यासाठी काहीही प्रयत्न करत नाही, हे संतापजनक !