श्रीलंकेच्या नौदलाकडून गेल्या २ दिवसांत ५५ भारतीय मासेमार्‍यांना अटक आणि ८ नौका जप्त

भारत सरकारने भारतीय मासेमार्‍यांना भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती होण्यासाठी तेथे दर्शक लावणे आवश्यक आहे. ते न केल्याने मासेमार्‍यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे !

चीनच्या प्रत्येक नागरिकावर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज

भारताच्या शेजारी देशांच्या तुलनेत चीनवर सर्वाधिक, तर बांगलादेशवर सर्वांत अल्प कर्ज आहे. पाकिस्तान तर कर्जामुळे दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. चीनच्या प्रत्येक व्यक्तीवर ६ लाख ८० सहस्र ६९६ रुपये इतके कर्ज आहे.

आडाळी येथील औद्योगिक क्षेत्रात उद्योग आणि व्यवसाय चालू करण्यासाठी ग्रामस्थांचे धरणे आंदोलन

७ वर्षे होऊनही औद्योगिक वसाहतीतील भूखंड उद्योजकांना देण्यात आलेले नाहीत.

गोवा मुक्तीचा षष्ट्यब्दिपूर्ती समारोप सोहळा साजरा

लोहपुरुष सरदार पटेल आणखी जगले असते, तर गोवा पुष्कळ आधी मुक्त झाला असता ! – नरेंद्र मोदी, पंतप्रधान

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘भारतातील शाळांतून तामसिक इंग्रजी भाषा शिकवली जाते; पण सात्त्विक संस्कृत भाषा शिकवत नाहीत. हे साहजिकच आहे; कारण स्वातंत्र्यापासून आतापर्यंत भारतावर राज्य केलेल्या सर्व तामसिक राजकीय पक्षांना तामसिक इंग्रजी भाषा आपली वाटते !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

धर्मांध इस्लामिक संघटना रझा अकादमीवर राष्ट्रीय स्तरावर बंदी घालावी !

अधिवक्ता खुश खंडेलवाल यांची पत्राद्वारे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे मागणी ! अशी मागणी का करावी लागते ?

बेळगावमध्ये पोलीस प्रशासनाची मराठी भाषिकांविरोधात दडपशाही !

बेंगळुरू येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्याचे प्रकरण ! बेळगाव पोलिसांची दडपशाही चालू असून ऐन मध्यरात्री २७ जणांना अटक तर ६१ जणांवर गुन्हे नोंद ! यात काही अल्पवयीन युवकांचाही समावेश !

पुणे येथील ‘विश्व श्रीराम सेने’चे अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांना ‘डॉक्टरेट’ पदवी बहाल !

अध्यक्ष लालबाबू गुप्ता यांनी ‘विश्व श्रीराम सेना’ या संस्थेच्या माध्यमातून शिक्षण, पर्यावरण संरक्षण, उपजीविका, आरोग्य, ग्रामविकास, महिला आणि बालविकास, ग्रामीण रोजगार, शेतकरी कल्याण, निष्पक्ष पत्रकारिता, संस्कृती संवर्धन-सुशासन अशा विविध क्षेत्रांत उत्कृष्ट कार्य केले आहे.

‘लव्ह जिहाद’ आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेले अत्याचार या घटनांच्या बातम्या

धर्मांधाने ‘मनिष’ बनून हिंदु विद्यार्थिनीला फसवले आणि बलपूर्वक धर्मांतर करून लग्न केल्यावर सोडले !