श्रीलंकेच्या सागरी सीमेचे उल्लंघन केल्याचा आरोप
भारत सरकारने भारतीय मासेमार्यांना भारताची सागरी सीमा कुठपर्यंत आहे, याची माहिती होण्यासाठी तेथे दर्शक लावणे आवश्यक आहे. ते न केल्याने मासेमार्यांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ! – संपादक

कोलंबो (श्रीलंका) – श्रीलंकेच्या नौदलाने १२ भारतीय मासेमार्यांना अटक केली आहे. तसेच त्यांच्या २ नौकाही जप्त केल्या आहेत. ‘श्रीलंकेच्या सागरी सीमेमध्ये ते मासेमारी करत होते’, असा नौदलाने आरोप केला आहे. गेल्या २ दिवसांत श्रीलंकेच्या नौदलाने एकूण ५५ भारतीय मासेमार्यांना अटक केली असून एकूण ८ नौका जप्त केल्या आहेत.
55 TN fishermen held, 8 boats seized by SL Navy; CM urges Centre to act https://t.co/x0lAujFgWk
— Hindustan Times (@HindustanTimes) December 19, 2021
छत्रपती संभाजीनगर येथे ४० सहस्र रुपयांची लाच घेणार्या ग्रामविकास अधिकार्यांना अटक !
बेंगळुरूमध्ये कचरा वेचणार्या सैबुलने विद्यार्थिनीवर केला बलात्काराचा प्रयत्न !
पान मसाला, गुटखा आणि भेसळीचे अन्नपदार्थ यांचा दीड कोटीहून अधिक किमतीचा साठा जप्त
Gujrat Crackdown Illegals Bangladeshi : गुजरातमध्ये घुसखोरांविरुद्ध ‘ऑपरेशन डेल्टा हंट’ : २ दिवसांत ५०१ बांगलादेशी नागरिकांना अटक !
US Iran War : अमेरिकेच्या संसदेत इराणविरुद्धचे युद्ध थांबवण्याचा ठराव संमत
तरुणीशी अनेक वर्षे शारीरिक संबंध ठेवून लग्नास नकार देणार्या तरुणावर गुन्हा नोंद