परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

परात्पर गुरु डॉ. आठवले

‘स्वातंत्र्यापासून आतापर्यंत एकही राजकीय पक्षाने जनतेला माणुसकी शिकवली नाही. परिणामी देश सर्वच बाबतीत परिसीमेच्या अधोगतीला पोचला आहे.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले