केंद्रातील भाजप सरकारने सरसंघचालकांच्या या विधानाकडे गांभीर्याने लक्ष देऊन भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी प्रयत्न करावा, असेच जनतेला वाटते !

मुंबई – आपण इंटरनेटचा आणि तंत्रज्ञानाचा वापर करत असलो, तरी त्यांचे मूळ भारतात नाही, तर बाहेरून आलेले आहे. आम्ही चीनच्या विरोधात कितीही ओरड केली, तरी आपल्या भ्रमणभाषमध्ये ज्या वस्तू आहेत, त्या चीनमधून येतात. जोपर्यंत चीनवर अवलंबून रहावे लागणार, तोपर्यंत चीनच्या पुढे झुकावे लागेल, असे विधान सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथील आय.ई.एस्. राजा शिवाजी शाळेत ध्वजारोहण करतांना केले.
इंटरनेट और तकनीक का जिक्र करते हुए संघ प्रमुख मोहन भागवत ने चीन को लेकर कही ये बात #MohanBhagwat #Chinahttps://t.co/RldFejNKuJ
— ABP News (@ABPNews) August 15, 2021
Andaman Natural Gas :अंदमान ‘शॅलो ऑफशोर ब्लॉक’मध्ये सापडला नैसर्गिक वायूचा दुसरा मोठा साठा
Mumbai Hub Of Bangladeshi Infiltrators : मुंबई बांगलादेशी घुसखारांचे केंद्र : १ सहस्र ५०० हून अधिक ठिकाणी घुसखोरांचे अड्डे !
Temple Land Protection Movement : ‘देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६’ला स्थगिती !
Bhangar Blast : बंगालमधील भांगर बाँबस्फोट प्रकरणी तृणमूल काँग्रेसचा माजी आमदार शौकत मोल्ला यास अटक
नेरूळ (नवी मुंबई) येथील रुग्णालयाच्या वसतीगृहातील हिंदूंच्या देवतांच्या मूर्ती धर्मांध ख्रिस्ती युवतीने फेकून दिल्या !
‘बालभारती’च्या इतिहासात प्रथमच १ वर्षात ४ इयत्तांची पाठ्यपुस्तके नव्याने प्रकाशित !