ढगफुटी म्हणजे काय ? आणि ती कशी होते ?
गेल्या आठवड्यात कोकण आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाने रौद्ररूप घेतले. अतीवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूणमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली……
गेल्या आठवड्यात कोकण आणि मुंबईसह महाराष्ट्राच्या अनेक भागांत पावसाने रौद्ररूप घेतले. अतीवृष्टीसदृश्य पावसामुळे चिपळूणमध्ये भीषण परिस्थिती निर्माण झाली……
ठिकाणी ज्ञान, शिक्षण, माणुसकी आणि संपन्नता असते, त्या ठिकाणी स्वर्ग असतो. याच्या उलट जेथे अज्ञान, राक्षसीपणा आणि संकटे असतात तेथे नरक असतो.
फेसबूककडून हिंदु धर्माविषयी बोलणार्यांचे ‘हेट स्पीच’च्या (द्वेषी भाषणाच्या) नावाखाली पान बंद केले जाते. हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्यास कुणीही तक्रार करण्यास धजावत नाही……
‘आता आपल्याला विज्ञापने मिळवण्यासाठी लोकांकडे जावे लागते; मात्र पुढे ‘मला तुमच्या अंकात विज्ञापन द्यायचे आहे’, असे सांगणारे लोक भेटतील’, या परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या वचनाची आलेली प्रचीती !
कै. अशोक पाटील यांची गुणवैशिष्ट्ये सर्वांना लक्षात येतील. ईश्वराची कृपा आणि कै. अशोक पाटील यांनी तळमळीने केलेल्या साधनेमुळे ते मृत्यूनंतरही प्रगतीच्या वाटेने पुढे जात आहेत !’ – परात्पर गुरु डॉ. आठवले
कु. विशाखा चौधरी सनातनचे ५३ वे संत पू. सीताराम देसाई आणि सनातनच्या ५२ व्या संत पू. (सौ.) मालिनी सीताराम देसाई यांची सेवा करतात. त्यांचा मुलगा श्री. अनिल सीताराम देसाई यांना जाणवलेली कु. विशाखा यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
केसरकरकाकांमधील अनेक दैवी गुण त्यांच्यासमवेत सेवा करणार्या सहसाधिकांना अनुभवायला आणि शिकायला मिळाले. सहसाधिकांना काकांकडून शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
पुणे येथील चि. सुयोग जाखोटिया आणि सांगली येथील चि.सौ.कां. गायत्री बुट्टे यांचा शुभविवाह श्रीक्षेत्र औदुंबर (जिल्हा सांगली) येथे होत आहे. यानिमित्त त्यांचे कुटुंबीय आणि सहसाधक यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
हा नामजप सनातनच्या संकेतस्थळावर, तसेच ‘सनातन चैतन्यवाणी’ ॲपवर उपलब्ध करून देण्यात आला आहे.