
कोल्हापूर, ४ ऑगस्ट – अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. त्यामुळे २३ जुलैपासून कोल्हापूर येथील रेल्वेस्थानकापासून सर्व रेल्वेसेवा बंद होती. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि ३ ऑगस्टपासून कोल्हापूर-मिरज मार्गावरील वाहतूक पूर्ववत् झाली आहे.
मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग झाला सुरू….युध्द पातळीवर दुरुस्तीचे काम झाले पूर्णhttps://t.co/9FDNeiNi5j pic.twitter.com/CroHglVNkr
— C NEWS (@cnewssangli) August 2, 2021
भंडारा येथे अन्न आणि औषध प्रशासनाची २ औषध प्रतिष्ठानांवर कारवाई !
राज्याचे ‘क्वांटम’ आणि ‘डीप टेक’ धोरण लवकरच आणण्यात येणार ! – मुख्यमंत्री
यवत (पुणे) येथे विनाअनुमती गर्भलिंग निदान करणारा मुख्य सूत्रधारास अटक !
मुलीला मारल्याची न्यायबाह्य स्वीकृती आरोपीने दिली होती ! – ग्रामस्थाने दिली साक्ष
पाकिस्तानशी संबंधित ‘रील्स’ पाहिल्यामुळे अहिल्यानगर येथील तरुणांची चौकशी !
वाढत्या वायू प्रदूषणामुळे पुढील ३० वर्षांत २ अंशांपर्यंत तापमानवाढीचे संकट !