
कोल्हापूर, ४ ऑगस्ट – अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. त्यामुळे २३ जुलैपासून कोल्हापूर येथील रेल्वेस्थानकापासून सर्व रेल्वेसेवा बंद होती. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि ३ ऑगस्टपासून कोल्हापूर-मिरज मार्गावरील वाहतूक पूर्ववत् झाली आहे.
मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग झाला सुरू….युध्द पातळीवर दुरुस्तीचे काम झाले पूर्णhttps://t.co/9FDNeiNi5j pic.twitter.com/CroHglVNkr
— C NEWS (@cnewssangli) August 2, 2021
उच्चस्तरीय चौकशी समिती नेमणार्या आयुक्त डॉ. मंजिरी मनोळकर यांचे स्थानांतर
नक्षली कारवायांमुळे उपेक्षित गडचिरोलीतील २२ ठिकाणी होणार ‘आपले सरकार सेवा केंद्रे’
पुणे विभागात ३७ लाख रुपयांचा भेसळयुक्त अन्नसाठा कह्यात
थोडक्यात महत्त्वाचे (दि : १७.०७.२०२६)
मोशी दुर्घटनेप्रकरणी मुख्य आणि कार्यकारी अभियंते निलंबित !
दिघी (पुणे) पोलीस ठाण्यातील महिला पोलीस उपनिरीक्षकास लाच घेतांना अटक !