
कोल्हापूर, ४ ऑगस्ट – अतीवृष्टीमुळे पंचगंगा आणि कृष्णा नदी यांना महापूर आला होता. यामुळे मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्गावर विविध ठिकाणी रुळाखालील भराव वाहून गेला होता. त्यामुळे २३ जुलैपासून कोल्हापूर येथील रेल्वेस्थानकापासून सर्व रेल्वेसेवा बंद होती. रेल्वे प्रशासनाने युद्ध पातळीवर भराव आणि दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि ३ ऑगस्टपासून कोल्हापूर-मिरज मार्गावरील वाहतूक पूर्ववत् झाली आहे.
मिरज-कोल्हापूर रेल्वे मार्ग झाला सुरू….युध्द पातळीवर दुरुस्तीचे काम झाले पूर्णhttps://t.co/9FDNeiNi5j pic.twitter.com/CroHglVNkr
— C NEWS (@cnewssangli) August 2, 2021
पुण्यातील अत्यंत ‘ऐतिहासिक’ वारसा असलेला शून्य मैलाचा दगड आणि परिसराची दुरवस्था !
ठाणे येथे संरक्षण भिंत कोसळून ७ रिक्शांसह दुचाकीची हानी
खासदार संजय दिना पाटील यांच्या विरोधात ठाणे येथे पत्रकारांचे आंदोलन
प्रशासकीय, तसेच लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी लवकरच राज्यात ८८ नवीन महसूल कार्यालये ! – चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री
अन्वेषणासाठी विशेष पोलीस पथक स्थापन करण्याचे तालिका अध्यक्षांचे निर्देश !
देहू ते आळंदी पालखी मार्ग ‘संतभूमी’ म्हणून घोषित करा ! – अभय टिळक, माजी मुख्य विश्वस्त, आळंदी देवस्थान