पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण करणार्या स्त्रियांमुळे देशाची झालेली दुर्दशा !
आज मुलींना बालपणापासून हिंदु संस्कृतीचे महत्त्व शिकवले जात नसल्याने मुली आणि स्त्रिया यांच्याकडून धर्माचरण केले जात नाही. प्रत्येक स्त्रीमध्ये असलेले देवीतत्त्व आणि चैतन्य यांचा र्हास होऊ लागला आहे.
जम्मू-काश्मीरमधील १४९ वर्षे जुनी ‘दरबार मूव्ह’ प्रथा रहित !
गेल्या ७४ वर्षांत प्रतिवर्षी शेकडो कोटी रुपयांचा व्यय रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना काढण्याचे प्रयत्न कोणत्याही शासनकर्त्याने केले नाहीत, हे लज्जास्पद !
चित्रपट निर्माता साजिद नाडियाडवाला हे ‘सत्यनारायण की कथा’ या नावाने प्रेमकथेवर आधारित चित्रपटाची निर्मिती करणार !
साजिद नाडियाडवाला हे प्रेमकथेवर आधारित चित्रपटाला स्वतःच्या श्रद्धास्थानाचे नाव देण्याचे धाडस दाखवले असते का ? हिंदू सहिष्णु असल्यामुळेच ऊठसूठ कुणीही उठतो आणि हिंदु धर्म, धर्मग्रंथ, संत, महापुरुष यांचे विडंबन करतो.
आरोपी मोहन नायक यांच्या जामिनावर पूर्वीच्या आदेशावरून प्रभावित न होता निर्णय घ्या !
बेंगळुरू येथील पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणातील ६ वे आरोपी मोहन नायक यांच्यावरील ‘ककोका’ गुन्हा रहित करण्याचा आदेश कर्नाटक उच्च न्यायालयाने दिला होता. त्याला गौरी लंकेश यांची बहीण कविता लंकेश यांनी सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले.
५ लाख रुपयांची लाच घेतांना कर्णावती (गुजरात) येथील ईडीच्या २ अधिकार्यांना अटक
भ्रष्टाचार्यांवर कारवाईसाठी स्थापन करण्यात आलेल्या ईडीचेच अधिकारी भ्रष्टाचारी आहेत, यावरून सर्वच अन्वेषण यंत्रणा भ्रष्टाचाराने पोखरलेल्या आहेत, हे लक्षात येते ! ही स्थिती केवळ हिंदु राष्ट्रातच पालटता येऊ शकते !
काँग्रेस नेते नवजोत सिंह सिद्धू यांचे ८ लाख ६७ सहस्र रुपयांचे वीज देयक प्रलंबित !
पंजाबमध्ये काँग्रेसचेच सरकार असल्याने त्यांच्या नेत्यांना वीज फुकट देण्यात येते, असे समजायचे का ? मुख्यमंत्री होण्याचे स्वप्न पहाणार्या सिद्धू यांच्या घराच्या विजेची जोडणी तोडण्याचे धाडस मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांचे सरकार दाखवणार का ?
पुष्कर सिंह धामी होणार नवीन मुख्यमंत्री !
उत्तराखंडचे मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले आहे. रावत हे केवळ ४ मासांसाठीच मुख्यमंत्री ठरले.
चीनकडून उइगर मुसलमानांविरुद्ध वापरल्या जाणार्या दमनतंत्राचे पाककडून समर्थन !
पाकला हीच भाषा समजते, हे भारतीय शासनकर्ते आतातरी लक्षात घेतील का ?