नागपूर येथे पावसाचे पाणी नागरिकांच्या घरांत !
नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !
नागरिकांच्या तक्रारींकडे महापालिका प्रशासनाचे दुर्लक्ष !
प्रशासनाचा भोंगळ कारभार ! देयके गायब कशी होतात, हे पाहून संबंधितांवर कठोर कारवाई होणे अपेक्षित आहे.
स्वतःला अल्पसंख्य म्हणवणारे गुन्हेगारीत मात्र बहुसंख्य ! गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कारवाई न झाल्यामुळे असे प्रसंग वारंवार घडत आहेत.
अनेक गुन्हेगारीच्या प्रसंगात धर्मांध असतातच. त्यांना कठोर शिक्षा होत नसल्याचा परिणाम आहे, असे कुणाच्या मनात आल्यास चूक ते काय ?
अधिवेशनाच्या काळात लोकप्रतिनिधींचे रहाणे-खाणे, पोलिसांचा बंदोबस्त, लोकप्रतिनिधींचा प्रवास यांचा व्यय लाखो रुपयांचा आहे. हा व्यय अर्थातच जनतेच्या पैशांतूनच झाला आहे. त्यामुळे अधिवेशनाची फलनिष्पत्ती मिळणे आवश्यक होते, असे जनसामान्यांना वाटते.
चोरांना कठोर शिक्षा न झाल्यामुळेच ते परत परत चोरी करत आहेत, असेच म्हणावे लागेल. चोर सराईत होणे हे पोलिसांचे अपयश नव्हे का ?
नांदेड येथे ‘लव्ह जिहाद’ची घटना !
आंतरजातीय आणि आंतरधर्मीय विवाहांचे प्रमाण वाढत चालले आहे. यामुळे आता देशाला खर्या अर्थाने समान नागरी कायद्याची आवश्यकता आहे. याविषयी केंद्र सरकारने प्रयत्न करावेत, असे मत देहली उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना मांडले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येच्या कटाच्या प्रकरणी अटकेत असणारे फादर स्टॅन स्वामी यांचा मृत्यू झाला. त्यावर पाश्चात्त्य थयथयाट करत आहेत.
गोवा मुक्तीच्या साठीनंतर आपल्या हाती काय पडले ? याचा गोषवाराच मांडूया.