कोविड केंद्रामध्ये भेदभाव करणारे राजस्थान सरकार ! – अधिवक्ता मोतीसिंह राजपुरोहित, राजस्थान उच्च न्यायालय

एका कोविड केंद्रामध्ये हिंदूंची २ मुले बाधित होती. त्यांनी खाण्यासाठी केळी मागितली, तेव्हा प्रशासनाने त्यांना २ केळी दिली नाहीत; पण सरकार मुसलमानांना प्रतिदिन १ डझन केळी देत होते.

धर्मप्रचाराच्या नावाखाली हिंदूंची दिशाभूल करून ख्रिस्त्यांकडून केले जाते धर्मांतर ! – सुनील घनवट, महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

धर्मांतर केल्यानंतर ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून १०० रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ‘मी स्वखुशीने धर्मांतर करत आहे. माझ्यावर कुणाचाही दबाव नाही’, असे लिहून घेतले जाते.

घोर आपत्काळातून तरून जाण्यासाठी समाजाला दिशादर्शन करणारा ‘सनातन प्रभात’ एकमेवाद्वितीय ! – चेतन राजहंस, उपसंपादक, ‘सनातन प्रभात’, नियतकालिक समूह

‘सनातन प्रभात’चे वाचक, हितचिंतक, विज्ञापनदाते आदी साधक होणे, हेच ‘सनातन प्रभात’चे यश !

हिंदु राष्ट्र घोषित करून मगच शासनाने मंदिरांची व्यवस्था चालवावी ! – एम्. नागेश्वर राव, माजी प्रभारी संचालक, सीबीआय

भारतात ‘सेक्युलरवाद म्हणजे हिंदुत्वाचा विरोध’, अशी व्याख्या झाली आहे. तुम्ही हिंदुत्वासाठी कार्य करत असाल, तर तुम्हाला ‘कट्टरतावादी’, ‘संघी’ असे म्हटले जाते.

शबरीमलाच्या वाटेवर चाचणी केंद्र उभारून केरळ सरकारकडून करण्यात आली कोट्यवधींची लूट ! – बिनिल सोमसुंदरम्, अध्यक्ष, अन्नपूर्णा फाऊंडेशन

शबरीमला मंदिरातून केरळ सरकारला सर्वांत अधिक म्हणजे जवळपास १५० कोटी रुपये महसूल मिळत आहे. या मंदिरात भारतातील सर्वच राज्यांतून भाविक येत असतात. शबरीमला मंदिराला जाण्याच्या वाटेवर सरकारने ‘अँटिजेन टेस्ट सेंटर’ चालू केले.

दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत विशेषांक : ‘मंदिररक्षण’

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १० जुलै या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ईआरपी प्रणाली’त भरावी !

‘जनसंख्या नियंत्रण की आवश्यकता !’  या विषयावर विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

लोकसंख्या वाढल्याने आरोग्य, शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधा पुरवण्यात मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होतात. त्यामुळेच लोकसंख्येवर नियंत्रण येणे आवश्यक आहे. विश्व लोकसंख्या दिनाच्या निमित्ताने हिंदु जनजागृती समितीच्या वतीने १० जुलै या दिवशी ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.   

Nandkishor Ved

पू. डॉ. नंदकिशोर वेद यांच्या देहत्यागानंतर त्यांच्या नातेवाइकांनी व्यक्त केलेले मनोगत !

९ जुलै २०२१ या दिवशी पू. डॉ. नंदकिशोर वेद यांचे द्वितीय मासिक श्राद्ध झाले त्या निमित्ताने…

गुरुपौर्णिमेला १३ दिवस शिल्लक

चंदनवृक्ष जसा जवळच्या सामान्य वृक्षांनाही सुवासिक बनवतो, त्याप्रमाणे आपल्या केवळ सान्निध्याने शिष्याला तारून नेणारे, ज्यांच्या केवळ सान्निध्यानेच जीवनात सुगंध निर्माण होतो, ते चंदन गुरु. चंदन स्वतःला घासून घेऊन दुसर्‍यांना सुगंध देते

पू. (श्रीमती) शालिनी माईणकरआजी (वय ९२ वर्षे) आणि पू. भार्गवराम प्रभु (वय ४ वर्षे) या संतद्वयींमधील प्रीती दर्शवणारे भावस्पर्शी प्रसंग !

आज १०.७.२०२१ या दिवशी पू. शालिनी माईणकरआजी यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने पू. आजी आणि सनातनचे बालसंत पू. भार्गवराम यांच्यामधील प्रीती दर्शवणारे प्रसंग येथे देत आहोत.