
पुणे – वक्फ बोर्डाच्या जागांचा अवैध आणि अपवापर बंद व्हावा, तसेच या जागा मुसलमानांच्या हितासाठीच योग्य पद्धतीने वापरात याव्यात, यासाठी वक्फ कायद्यात सुधारणा करण्यासाठी विधेयक मांडण्यात आले आहे. असे असतांना विरोधकांकडून मात्र सरकार मुसलमानांच्या भूमी काढून घेणार असल्याचा अपप्रचार करण्यात येत आहे. हा अपप्रचार तातडीने थांबवावा. कुणीही या विधेयकाची चुकीची मांडणी करून दिशाभूल करू नये, असे आवाहन केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू यांनी केले. ते ‘मॉडर्न महाविद्यालया’तील ‘युवा कनेक्ट’ या कार्यक्रमानंतर प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
ते पुढे म्हणाले की, वरील उद्दिष्टांसाठी वक्फ कायद्यामध्ये पालट करण्यास अनेक मुसलमान संघटनांनी पाठिंबा दिला आहे. हे विधेयक सध्या संयुक्त संसदीय समितीसमोर आहे. त्यावर सव्वा कोटींहून अधिक नागरिकांनी हरकती आणि सूचना पाठवल्या आहेत. हाही जागतिक विक्रमच म्हणावा लागेल. आलेल्या सर्व हरकती आणि सूचना यांचा विचार केला जाईल.
Bombay High Court : मुंबई उच्च न्यायालयाने पी.एफ्.आय.च्या ३ सदस्यांना जामीन नाकारला
विवाहानंतरही मुसलमान प्रियकराच्या संपर्कात असल्याने हिंदु युवतीची तिच्या भावानेच केली हत्या !
एका विस्थापित पाकिस्तानी हिंदूचा अनुभव !
बौद्ध चकमा, हिंदु हाजोंग आणि धर्मांध रोहिंग्या शरणार्थी !
फहीमने ‘साहिल’ असल्याचे भासवून हिंदु तरुणीला अडकवले जाळ्यात : ओलीस ठेवून सामूहिक बलात्कार !
Mamata Banerjee FIR : बंगालच्या माजी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद !