गोवा शासनाने तौक्ते चक्रीवादळातील हानीसाठी केंद्राकडे आर्थिक साहाय्यनिधीची मागणी केलेली नाही ! – केंद्र सरकार
गोव्यासह इतर काही राज्ये यांना मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता.
गोव्यासह इतर काही राज्ये यांना मे महिन्यात तौक्ते चक्रीवादळाचा तडाखा बसला होता.
केंद्राकडून गोव्यासह देशातील अन्य १६ राज्यांमध्ये ‘भारतनेट’ प्रकल्प राबवण्याचे आश्वासन
स्वातंत्र्यानंतरच्या ६५ वर्षांत साधना न शिकवल्यानेच जनतेमध्ये बलात्कारी, खुनी, चोर, भ्रष्टाचारी यांची संख्या वाढली आहे.
गावे मुख्य प्रवाहातून तुटली आहेत ,अशा परिस्थितीत तेथील लोकांना साहाय्य मिळणे आवश्यक आहे.
कोरोनाशी चार हात करणारे डॉक्टर, परिचारिका, आरोग्य सेविका, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ‘आशा’ स्वयंसेविका, पत्रकार यांना येणार्या अडचणींवर उपाययोजना करण्यासाठी बैठक झाली.
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच !’, असे लोकमान्य टिळक म्हणाले होते आणि त्यासाठी त्यांनी आयुष्यभर कृती केल्या.
याविषयी पुणे येथील एका औषध विक्रेत्याने अन्न आणि औषध प्रशासनाकडे तक्रार केली होती.
मोहबा जिल्ह्यामधील खांडुआ गावामध्ये रहाणार्या संजय नावाच्या अल्पवयीन मुलीवरील बलात्कारच्या प्रकरणातील आरोपीने गळफास लावून २७ जुलैच्या रात्री मौदाहा कोतवाली पोलीस स्थानकाच्या कोठडीत आत्महत्या केली….
सांगली येथील आयर्विन पुलाची पाणीपातळी २९ जुलै या दिवशी दुपारी २ वाजता ३९ फूट नोंदवण्यात आली. सद्यस्थितीत धरण ८६ टक्के भरले असून धरणातील सध्याचा पाणीसाठा आणि संभाव्य पर्जन्यवृष्टीचा विचार करून धरणाची….