उत्तरप्रदेशातून आलेली ‘उस्मानी’ घाण तिथेच थांबवली असती, तर असे घडले नसते ! – संजय राऊत

३० जानेवारी या दिवशी पुणे येथे झालेल्या एल्गार परिषदेत हिंदु धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अलिगढ मुस्लिम विद्यापिठाचा विद्यार्थी हिंदुद्वेषी शरजील उस्मानीची घाण उत्तर प्रदेशमधून आली आहे. उत्तरप्रदेश पोलिसांनी त्याला अटक करण्यासाठी महाराष्ट्राच्या पोलिसांना साहाय्य करावे, याचाही विचार करावा लागेल, असेही संजय राऊत यांनी ठणकावून सांगितले.

शरजील उस्मानी याच्या हिंदु धर्मविरोधी प्रक्षोभक विधानावर कायदेशीर कारवाई करा ! – श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थान

एल्गार परिषदेमध्ये शरजील उस्मानी या धर्मांध युवकाने हिंदु धर्मविरोधी प्रक्षोभक विधाने केली आहेत. त्यामुळे त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सातारा येथे श्रीशिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. नायब तहसीलदार उबारे यांनी निवेदन स्वीकारले.

अशा मदरशांवर बंदी घाला !

उत्तरप्रदेशात मदरशांच्या नावाखाली सरकारी निधी लाटण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. तसेच काही ठिकाणी शिक्षकांच्या भरतीमध्ये घोटाळा झाला आहे. सरकारने विशेष अन्वेषण पथकाद्वारे यांची चौकशी करण्याचा आदेश दिला आहे.

नगरसेवकांच्या समर्थकांचा ठोसेघर (जिल्हा सातारा) येथे मद्यप्राशन करून धिंगाणा

अरेरावी करणार्‍या मद्यपींवर नियंत्रण मिळवू न शकणारे स्थानिक प्रशासन !

राज्य राखीव पोलीस दल (बल) आणि तेथे चालणारे अपप्रकार !

पोलीस आदर्श होतील आणि पोलीस आदर्श झाले, तर समाजही आदर्शाकडे जाईल. असे हे परस्परावलंबी चित्र असल्यामुळे जागृतीकरता हा लेख प्रसिद्ध करत आहोत.

महायुद्ध, भूकंप इत्यादी आपत्तींना प्रत्यक्ष सामोरे कसे जावे ?

महायुद्ध, भूकंप अशा आपत्काळात स्वतःचा आणि कुटुंबाचा बचाव करण्यासाठी काय करू शकतो, याची थोडीफार माहिती या लेखमालिकेतून देण्याचा प्रयत्न केला आहे.

व्यापार्‍यांनी प्रमाणित वजन न वापरता ग्राहकांची फसवणूक केल्यास वजने मापे कायदा २००९ च्या अंतर्गत असलेली कायदेशीर कार्यवाहीची तरतूद आणि ग्राहकांचे अधिकार !

आपल्या खर्‍या तक्रारीमुळे एखादा गुन्हेगार उत्पादक, व्यापारी किंवा विक्रेता यांच्याविरुद्ध कायदेशीर कार्यवाही झाली, तर ती खरी देशसेवा आणि समाजसेवा आहे !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

बुद्धीप्रामाण्यवाद्यांनी बुद्धीपलीकडील देव नसतो, असे म्हणणे, हे बालवाडीतील मुलाने वैद्य, अधिवक्ता इत्यादी नसतात, असे म्हणण्यासारखे आहे ! – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

उपायांच्या कालावधीत श्रीरामाचा नामजप करणार्‍या साधकांचे वाईट शक्तींच्या आक्रमणांपासून तुळशींनी रक्षण करणे

तुळशींतून प्रक्षेपित होणार्‍या स्पंदनांचा अभ्यास करण्यासाठी त्यांच्या युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यू.ए.एस्.) या उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. चाचण्यांतील निरीक्षणांचे विवेचन आणि अध्यात्मशास्त्रीय विश्‍लेषण पुढे दिले आहे.

पूज्य (ह.भ.प.) सखाराम बांद्रे महाराज यांनी संत आणि त्यांची साधना यांविषयी केलेले अनमोल मार्गदर्शन !

कुलाचाराने कुळ शुद्ध, पवित्र आणि पुण्यवंत असल्याविना घराण्यात देव, संत आणि अवतार जन्म घेत नाहीत.